शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनावे

By admin | Updated: January 9, 2015 01:04 IST

वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनून समाजाला त्याचा खरा चेहरा दाखविण्याचे काम केले पाहिजे. समाजाची शाश्वत मूल्ये काय आहेत तीही समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे,

पुणे : वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनून समाजाला त्याचा खरा चेहरा दाखविण्याचे काम केले पाहिजे. समाजाची शाश्वत मूल्ये काय आहेत तीही समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस सुमित भावे व्यासपीठावर होते.फडणवीस म्हणाले , ‘‘लोकशाही अधिक प्रगल्भ व्हावी यासाठी कायदेमंडळ, न्यायमंडळ, प्रशासकीय व्यवस्था आणि पत्रकारिता या चारही स्तंभाना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांमध्ये पत्रकारांना पूर्ण सहकार्य राज्य शासन देईल. पत्रकारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. कारण निर्भय अशा प्रकारच्या कामाची त्यांच्याकडून अपेक्षा असते.’’मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘सोशल मीडिया हे अतिशय महत्त्वाचे साधन असून, त्याची काही मूल्ये तयार झाली पाहिजेत. मीडियाच्या दुरुपयोगातून आपले जी सामाजिक घडण आहे, त्याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्याच्यावर आघात होत आहेत.’’बापट म्हणाले, ‘‘ स्पर्धेच्या युगात बातमीचे स्वरूप समाजाला न्याय देणारे असावे. पत्रकारांविषयी आदरयुक्त भीती समाजात असणे ही कायद्यापेक्षा मोठी गोष्ट आहे.’’