शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनावे

By admin | Updated: January 9, 2015 01:04 IST

वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनून समाजाला त्याचा खरा चेहरा दाखविण्याचे काम केले पाहिजे. समाजाची शाश्वत मूल्ये काय आहेत तीही समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे,

पुणे : वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनून समाजाला त्याचा खरा चेहरा दाखविण्याचे काम केले पाहिजे. समाजाची शाश्वत मूल्ये काय आहेत तीही समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस सुमित भावे व्यासपीठावर होते.फडणवीस म्हणाले , ‘‘लोकशाही अधिक प्रगल्भ व्हावी यासाठी कायदेमंडळ, न्यायमंडळ, प्रशासकीय व्यवस्था आणि पत्रकारिता या चारही स्तंभाना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांमध्ये पत्रकारांना पूर्ण सहकार्य राज्य शासन देईल. पत्रकारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. कारण निर्भय अशा प्रकारच्या कामाची त्यांच्याकडून अपेक्षा असते.’’मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘सोशल मीडिया हे अतिशय महत्त्वाचे साधन असून, त्याची काही मूल्ये तयार झाली पाहिजेत. मीडियाच्या दुरुपयोगातून आपले जी सामाजिक घडण आहे, त्याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्याच्यावर आघात होत आहेत.’’बापट म्हणाले, ‘‘ स्पर्धेच्या युगात बातमीचे स्वरूप समाजाला न्याय देणारे असावे. पत्रकारांविषयी आदरयुक्त भीती समाजात असणे ही कायद्यापेक्षा मोठी गोष्ट आहे.’’