शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
4
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
5
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
6
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
7
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
8
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
9
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
10
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
11
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
12
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
13
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
14
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
15
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
16
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
17
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
18
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
19
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
20
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण

समाजातील संघर्षाची नव्या कवींना जाण

By admin | Updated: December 13, 2014 00:19 IST

आपल्या भोवताली होणारे संघर्ष समजून घेणो नव्या कवींना महत्त्वाचे वाटू लागले आहे.

पुणो : आपल्या भोवताली होणारे संघर्ष समजून घेणो नव्या कवींना महत्त्वाचे वाटू लागले आहे. त्यामुळे आता समाजाच्या देवाण-घेवाणीमध्ये आपल्या वाटय़ाला आलेलं जगणं हे संपूर्ण समूहाशी निगडित असल्याची जाणीव झाल्याचे दिसून येते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
साधना पुणो आयोजित कवी मनोहर जाधव यांच्या ‘तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात कोत्तापल्ले बोलत होते. त्यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ग्रंथाली प्रकाशनच्या विश्वस्त लतिका भानुशाली, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, साहित्यिक वसंत डहाके, रावसाहेब कसबे, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते.
कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘संवेदनशील मनुष्य जेव्हा आपल्या आजूबाजूला बारकाईने पाहतो, तेव्हा त्याला अनेक प्रश्नांची जाणीव होते. आजच्या काळात जात-धर्म याच्याकडे एक व्यवस्था म्हणून पाहिले पाहिजे. आजचे कवी एकूण परिस्थितीचा आणि जगण्याचा विचार करताना दिसतात.’’
(प्रतिनिधी)