शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

गरजूंना आरक्षण मिळायलाच हवे

By admin | Updated: October 5, 2016 00:53 IST

ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे, अशा गरजवंत समाजाला नक्कीच आरक्षण मिळावे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पिंपरी : ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे, अशा गरजवंत समाजाला नक्कीच आरक्षण मिळावे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र परीट समाज युवा संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये झालेल्या परीट (धोबी) आरक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी संजय कदम, उद्योजक रमाकांत कदम, अ‍ॅड. वीरेंद्र वाघमारे, दीपक सपकाळ, मुख्य संयोजक परीट समाज युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर, तुकाराम दळवी, राजाराम रसाळ, संजय पवार, परीट समाजाचे शहराध्यक्ष रामदास जाधव, महिलाध्यक्षा वैशाली राऊत, लाँड्री संघटनेचे शहराध्यक्ष सुनील पवार, विशाल जाधव, बंशी पारडे आदी उपस्थित होते.भालेकर म्हणाले, ‘‘राज्यातील परीट समाज ओबीसीमध्ये गणला जातो. समाजाला १९६०पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे. २००२मध्ये डॉ. दशरथ भांडे आयोग लागू केल्यास पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळेल. यामुळे या परिषदेचे आयोजन केले आहे.’’संजय पवार सूत्रसंचालन केले, हेमंत ननावरे, शशिकांत दळवी, अमोल भालेकर, आनंद दळवी, विजय बुतकर, गजानन राऊत, सचिन कदम यांनी संयोजन केले.