शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

सकारात्मकता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

* म्हणूनच अशा रुग्णांना एका खोलीत ठेवावे. तिथे बाहेरून येणाऱ्यांनी स्वच्छ झाल्याशिवाय मुळीच जाऊ नये. * तरुण मुले किंवा ...

* म्हणूनच अशा रुग्णांना एका खोलीत ठेवावे. तिथे बाहेरून येणाऱ्यांनी स्वच्छ झाल्याशिवाय मुळीच जाऊ नये.

* तरुण मुले किंवा बाहेरून येणाऱ्या कोणाकडूनही यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घेतलीच पाहिजे.

* तरीही कोरोना झालाच तर औषधे आहेतच, पण माझा अनुभव असे सांगतो की, या रुग्णांचे मन प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे.

* माझ्या माहितीतील एका ९० वर्षांच्या महिलेने मनशक्तीच्या जोरावर नियमित औषधे घेऊन कोरोनावर मात केली.

* आपल्या प्रत्येकाच्या शरीरात विशिष्ट ग्रंथींमधून मनातील बऱ्यावाईट विचारांनुसार अंत:स्राव पाझरत असतात. सकारात्मक विचार केले तर त्यामुळे पाझरणाऱ्या अंत:स्रावाचा अगदी निश्चित परिणाम होतो.

* हा परिणाम म्हणजे काय तर औषधांचा गुण लागू पडतो व आजार लवकर बरा व्हायला सुरुवात होते. माझ्या म्हणण्याला शास्त्रीय आधार आहे.

* याशिवाय तीव्र इच्छाशक्तीही आजारावर निश्चितपणे मात करते. मी बरा होणार आहे हा विचार मनात सतत ठेवायला हवा.

* रुग्णाबरोबरच त्याच्या नातेवाइकांवरही याची जबाबदारी असते. रुग्णाचे मनोबल टिकवणे, ते वाढण्यासाठी प्रयत्न करणे, शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्याचे मानसिक आरोग्य जपणेही या काळात आवश्यक असते.

* कोरोना महामारी आहे, एक मोठा प्रकोप आहे; पण मानवी इच्छाशक्ती त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे कोरोनावर निश्चितपणे मात होणार आहे ही खात्री प्रत्येकाने बाळगायला हवी.

डॉ. कल्याण गंगवाल, कन्सल्टिंग फिजिशियन, केईएम व पूना हॉस्पिटल