शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

ज्ञानभक्तीचा प्रसार होणो आवश्यक

By admin | Updated: November 23, 2014 00:08 IST

संतमांदियाळीत ज्ञानोबा, तुकोबा यांबरोबरच सावतामहाराज, चोखोबा, गुरुनानक, कबीर, सूरदास यांसारख्या संतांचाही समावेश होतो,

पुणो :  संतमांदियाळीत ज्ञानोबा, तुकोबा यांबरोबरच सावतामहाराज, चोखोबा, गुरुनानक, कबीर, सूरदास यांसारख्या संतांचाही  समावेश  होतो, मात्र या संतांच्या रचना महाराष्ट्रात विशेष गायल्या जात नाहीत. त्यामुळे  या संतांच्या पारंपरिक रचना संगीतबद्ध करून त्यामधील भावार्थ उलगडून सांगण्याचा  प्रयत्न करीत आहे.  संगीताबरोबरच ज्ञानभक्तीचा अधिकाधिक प्रसार होणो महत्त्वपूर्ण असल्याचे किराणा घराण्याचे गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं. यादवराज फड यांनी सांगितले. 
संगीतोन्मेष संस्थेच्या वतीने पं. यादवराज फड यांनी संगीतबद्ध केलेल्या पारंपरिक रचनांवर आधारित   ‘भक्ती-स्वरगंध’ या कार्यक्रमाची 1000 मैफल उद्या विधी महाविद्यालय रस्त्यावरील फिल्म इन्स्टिटय़ूटच्या सभागृहात होत आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी  संवाद साधला. 
 भक्तिसंगीतामध्ये ‘भाव’ अत्यंत महत्त्वाचा आहे. गायकीत जोर्पयत भाव उतरत नाहीत तोर्पयत ते संगीत रुक्ष वाटते. भावहीन संगीत मनाला नाहीतर बुद्धीला आनंद देऊ शकते, असे सांगून फड म्हणाले, की श्रोत्यांना कोणत्या भावाद्वारे सांगायचे आहे, त्या रचनांमधील आशय काय आहे, याचा विचार करून संगीत देण्याचा प्रयत्न मी केला आहे. कारण भावभक्ती अंगात भिनल्याशिवाय  ‘ज्ञानाची’  प्रचिती येत नाही. 
सामान्यांपासून विद्वानांर्पयत भक्तिभाव पोहोचविणो हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. 
या कार्यक्रमाच्या अनुभूतीमधून  ‘पांडुरंग भेटवलासी’ अशी अवस्था रसिकजनांची झाल्याशिवाय राहात नाही.  म्हणूनच   ‘संगीतापेक्षा’ही सावतामहाराज, चोखोबा, संत कबीर, सूरदास, मीराबाई  यांसारख्या संतमांदियाळीतील संतांच्या रचनांमधील भावार्थ उलगडून दाखविण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. या 1क्क्क्व्या मैफलीत पारंपरिक  ‘पंचपदी’चा समावेश असणार आहे.  
ईशस्तवन,  ‘जय जय रामकृष्ण हरी’ बीजमंत्र, रूप, ध्यान आणि ‘जय जय विठ्ठल’चा जयघोष केला जाणार आहे. दैवतांच्या रचना सादर करून त्यांची आराधना करणो हे त्यामागील प्रयोजन आहे. (प्रतिनिधी)
 
घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत यंदाचे 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे,  ही चांगली गोष्ट आहे. मात्र या संमेलनात  वारकरी संप्रदायाचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे.   संमेलनाला सन्मानाने बोलाविले तरच जाणार आहे. कारण वादक, गायक यांना एवढय़ा लांब एकत्रितपणो घेऊन जाणो शक्य नाही. - पं. यादवराज फड