शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र डबे वाढविण्याची आवश्यकता

By admin | Updated: February 23, 2016 03:12 IST

औद्योगिकीकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरात लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण झाले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे चांगले जाळे असल्याने येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची

पिंपरी : औद्योगिकीकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरात लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण झाले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे चांगले जाळे असल्याने येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पिंपरी - चिंचवड शहरातील चिंचवड हे मध्यवर्ती स्थानक आहे. परंतु, लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या येथे थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे, लोणावळा, कल्याण या ठिकाणी उतरुन पुढील प्रवास करावा लागत आाहे. पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेसला जादा बोगी असण्याची गरज आहे. पिपंरी व चिंचवडसाठी सद्या एकच बोगी आहे. ती पिंपरी व चिंचवडसाठी स्वतंत्र असण्याची गरज आहे. पिंपरी व चिंचवडसाठी बोगी एकत्र असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबई - कोयना एक्सप्रेस २१ डब्यांची आहे. त्यात गर्दी होत आहे. डब्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या स्थानकांचा विकास होण्याची गरज आहे. मुंबई-चेन्नई एक्सप्रेस, लोकमान्य टिळक ते हुबळी एक्सप्रेस, पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस (पुणे-सोलापूर), मुंबई - लातूर एक्सप्रेस, अजमेर एक्सप्रेस, मुंबई - बेंगलोर एक्सप्रेस, अहिंसा एक्सप्रेस (पुणे- अहमदाबाद), डेक्कन एक्सप्रेस (मुंबई-पुणे), प्रगती एक्सप्रेस (पुणे-मुंबई) या गाड्या चिंचवड स्थानकावर थांबण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)चिंचवड ते रोहा रेल्वेमार्गाची नुसतीच घोषणा चिंचवड ते रोहा ९० किलोमीटर रेल्वे मार्गाची घोषणा तत्कालीन रेल्वे राज्यमंत्र्यांनी १९९६ ला केली होती. हा मार्ग हिंजवडी , पौड, मुळशी, बोरिवली, हेतवण, कोलाड, रोहा असा करण्यात येणार होता. त्यात २५ लहान व मोठे बोगदे, १०३ छोट्या बोगद्यांचा समावेश होता. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊनही या मार्गाच्या कामास सुरुवात होऊ शकली नाही. ती फक्त घोषणाच राहिली. शहरातील प्रत्येक स्थानकानुसार प्रवासी समितीची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या तुलनेत रेल्वे गाड्यांची व डब्यांची संख्या वाढत नाही. लोकलच्या फेऱ्यांत वाढ होण्याची गरज आहे. अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुणे व पिंपरी - चिंचवड शहराच्या दृष्टीने चिंचवड स्थानकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचवड स्थानकाचा विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करणे गरजेचे आहे.- गुलामअली भालदार, अध्यक्ष, प्रवासी संघ, चिंचवड