शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

शेती व शेतकऱ्याचा विकास गरजेचा

By admin | Updated: March 22, 2015 00:51 IST

शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी सामाजिक भान निर्माण झाले पाहिजे. सर्वांगीण विकासाचा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजविण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पुणे : शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी सामाजिक भान निर्माण झाले पाहिजे. सर्वांगीण विकासाचा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजविण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. बाळवृंद फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल डॉ. राजा व रेणू दांडेकर या दांपत्याचा बापट यांच्या हस्ते सार्थक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी परदेशी व मुकुंद परदेशी उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना रेणू दांडेकर म्हणाल्या, ‘‘खेड्यातून पुणे मुंबईसारख्या शहरांकडे जाणारा लोंढा कमी करण्यासाठी स्वत:च्या गावाच्या विकास करण्याची इच्छा आणि विचार रूजवण्याचे उद्दिष्ट ठरवून काम केले. राजा दांडेकर म्हणाले, ‘‘शाळेतील मुले ही चमकणारे काजवे असतात. मार्गदर्शनाबरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना योग्य दिशा देणे हे शिक्षक, पालक आणि कुटुंबाचे काम असते. शाळा महाविद्यालयातून बाहेरच्या जगात आपण जे शिकतो तेच खरे शिक्षण असते आणि तोच खरा शिक्षण घेतल्याचा आनंद असतो.’’(प्रतिनिधी)