शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पाणी फाउंडेशन स्पर्धेत नायगाव सहभागी

By admin | Updated: March 27, 2017 02:17 IST

सिनेकलावंत आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप

जेजुरी : सिनेकलावंत आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नायगाव (ता. पुरंदर) या गावानेही सहभाग घेतला आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे निवडलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके स्पर्धेसाठी निवडलेले असून, पुरंदर तालुक्यातील अनेक गावे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी गाव दुष्काळमुक्तीसाठी राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल. यावेळी रघुनाथ जगताप, शंकर शिंदे, उदय नाकती यांनीही ग्रामस्थांना पाणी अडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीला पाणी फाउंडेशनचे सुधीर सांगारे, एल. ए. पठाण, अक्षय बनकर, तसेच सिद्धेश्वर सोसायटीचे चेअरमन प्रदीप खेसे, नायगाव सोसायटीचे चेअरमन मल्हारी कड, उपसरपंच सविता खेसे, सदस्या मंदाकिनी कड, ग्रामसेवक बी. आर. कांबळे, तसेच चंद्रकांत कड, परशुराम खेसे, विठ्ठल कड, शांताराम कड, अनिल खेसे, प्रवीण जगताप, विलास चौंडकर, आदीनाथ भागवत, माऊली सोनवणे, विद्या कड, शीतल खेसे, आदी उपस्थित होते. यासंदर्भात, नायगाव येथे गावबैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. बैठकीत ग्रामस्थांनी एकमुखी सहभाग नोंदवला असून, यावेळी ग्रामस्थांना दुष्काळाच्या फिल्म दाखवण्यात आली. त्याच बरोबर पाणी फाउंडेशनचे पुरंदर तालुका समन्यवयक सुरेश सस्ते यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.