शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

किकवीच्या सरपंचपदी नवनाथ कदम, तर उपसरपंचपदी दीपाली काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST

किकवी या गावातील ग्रामपंचायतीवर गेली ४० वर्षे कॉंग्रेसचाच झेंडा फडकलेला आहे. या वेळी झालेल्या किकवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण नऊ ...

किकवी या गावातील ग्रामपंचायतीवर गेली ४० वर्षे कॉंग्रेसचाच झेंडा फडकलेला आहे.

या वेळी झालेल्या किकवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण नऊ जागांपैकी आठ जागांवर काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख व राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रेय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने विजयश्री खेचून आणली. या वेळी सरपंच नवनाथ कदम, उपसरपंच दीपाली काकडे यांचेसह भास्कर सपकाळ, संजय राऊत, अमित निगडे, चित्रा कोंढालकर, परवीन शेख, वंदना अहिरे आणि हे उमेदवार उपस्थित होते. तर ग्रामस्थांमध्ये प्रामुख्याने पॅनलप्रमुख दत्तात्रेय भिलारे यांचेसह रामचंद्र घारे, संजय पाटणे, अर्जुन अहिरे, संभाजी पाटणे, नवनाथ भिलारे, विश्वास निगडे, जयेश निगडे, सुनील अहिरे, नारायण भिलारे, उत्तम अहिरे, आनंदा काकडे, मोहन राऊत, किरण घारे आदी मान्यवर ग्रामस्थांनी निवडणूक शांततेत पार पाडली.

१३नसरापूर किकवी

किकवी येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमवेत आनंद व्यक्त करताना किकवी ग्रामस्थ.