शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भारतातील मुस्लिम सुरक्षित

By admin | Updated: May 4, 2017 03:00 IST

देशात मुस्लिमांसंबंधी काही अनुचित प्रकार घडत आहेत. पण इतर देशापेक्षा भारतातील मुस्लिम समाज सुरक्षित असून

पुणे : देशात मुस्लिमांसंबंधी काही अनुचित प्रकार घडत आहेत. पण इतर देशापेक्षा भारतातील मुस्लिम समाज सुरक्षित असून स्वातंत्र्यदेखील आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान यांनी व्यक्त केले.हमीद दलवाई स्मृती पुरस्कार इब्राहिम खान यांना माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी खान बोलत होते. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च अ‍ॅन्ड इन्स्टिट्यूट आणि साधना साप्ताहिकाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पाकिस्तानातील संपादक अजमल कमाल, इन्स्टिट्यूटच्या मेहरुन्निसा दलवाई, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बहाळकर उपस्थित होते. इतर देशामधील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असुरक्षित आणि दहशतीखाली जीवन जगत आहे. त्या तुलनेत भारतातील मुस्लिम समाज हा सुरक्षित आहे, पण याची भारतातील मुस्लिम समाजाला जाणीव आहे का ? असा सवाल इब्राहिम खान यांनी उपस्थित केला. हमीद दलवाई हे मुस्लिम धर्माच्या पुढचा विचार करत होते. त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. पण त्यांचे विचार समजून घेण्याची मुस्लिमांची तयारी नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)पुरस्काराबद्दल कौतुकहमीद दलवाई जे काम करत होते, त्यामुळे ते समाजापासून दूर गेले. समाजही आपल्याला दूर लोटेल या भीतीमुळे दलवाई यांच्या नावाने पुरस्कार घेण्यास अनेक जण नकार देतात. पण खान यांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे भाई वैद्य यांनी कौतुक केले. सर्वच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. धर्मचिकित्सा आणि चुकीच्या गोष्टींसंबंधी प्रगतिशील भूमिका घेण्याची गरज आहे.- हेमंत गोखले