शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आठ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून करण्याची घटना किरकटवाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आठ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून करण्याची घटना किरकटवाडी येथे घडली. याप्रकरणी हवेली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

विराज ऊर्फ मोश्या राजेंद्र गब्दुले (वय २६) आणि अविनाश करंजावणे (वय २७, दोघे रा. किरकटवाडी) अशी त्यांची नावे आहेत. अतुल सुरेश मोरे (वय २४, रा. किरकटवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

८ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणावरून अतुल मारे याने तू माझ्या भावाला का मारले, म्हणून विराज याच्या मोटारसायकलचे नुकसान केले होते. मोटारसायकलचे नुकसान भरून दे, असे विराज व अविनाश याने अतुलला सांगितले होते. परंतु, अतुलने त्याला नकार दिला. किरकटवाडी येथील ऊर्जा डेअरीजवळ शनिवारी सायंकाळी अतुल बसला असताना दोघांनी कोयत्याने वार करून त्याचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आवारे, सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींच्या दोघासाठी विविध पथके तयार केली. घटनेनंतर १२ तासांच्या आत पोलिसांनी दोघांना अटक केली.

ही कामगिरी सहायक निरीक्षक नितीन नम, घोडपाटील, सहायक फाैजदार प्रदीप नांदे, अजित शिंदे, दिलीप शिंदे, हवालदार संजय शेडगे, रामदार बाबर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.