शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

बीआरटीसाठी आॅगस्टचा मुहूर्त

By admin | Updated: July 3, 2015 00:32 IST

औंध-रावेत बीआरटीएस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एक आॅगस्टपासून ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेन, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी : औंध-रावेत बीआरटीएस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एक आॅगस्टपासून ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेन, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनेक एजन्सी एकाच मार्गावर काम करीत असल्याने कामास विलंब होत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. अनेक वेळा तारीख पे तारीख करूनही याबाबत हतबल असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले. केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने बीआरटीएस प्रकल्पाची घोषणा २००७मध्ये केली होती. त्यानंतर २००९ला त्याविषयीची कार्यवाही सुरू झाली होती. निगडी-पुणे हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या मार्गाऐवजी रावेत-औंध हा मार्ग अगोदर सुरू करू, असे नियोजन करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून बीआरटी उद्घाटनाचे नियोजन केले जात होते. मात्र, तीन ते चार वेळा मुहूर्त बदलण्यात आले. महिनाभरापूर्वी १६ जुलै हा मुहूर्त काढण्यात आला. तोही मुहूर्त गाठू शकणार नसल्याचे दिसून येते. महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात असणारा समन्वयाचा अभाव यामुळे याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रकाशित केले होते. बीआरटीला मुहूर्त सापडणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला होता. आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीचा खुलासा केला. (प्रतिनिधी)बीआरटीबाबत आयुक्त हतबलबीआरटीला मुहूर्त कधी लागणार, याविषयी आयुक्तांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, ‘‘रावेत-औंध हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या कामासाठी वेगवेगळ्या एजन्सी काम करीत आहेत. बसथांबे, टर्मिनलचे काम झाले आहे, टेक्निकल कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे विलंब होत आहे. पूर्वी महिन्यांनी उद्घाटन होईल, असे आम्ही सांगत होतो. ते आता दिवसांवर आले आहे. १६ जुलै तारीख समोर आहे. मात्र, अधिक वेळ लागला, तर एक आॅगस्टपासून हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न असेन. त्यानंतर दुसरा मार्ग सुरू होईल.’’ या विधानावरून आयुक्त हतबल असल्याचे दिसून येते.