शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

महावितरणची सक्ती, पावसाची दडी, शेतकऱ्यांची कोंडी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतमालाचे पडलेले दर, मागील वर्षी झालेल्या अति पावसाने खरीप वाया गेला होता. शेतकरी ...

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतमालाचे पडलेले दर, मागील वर्षी झालेल्या अति पावसाने खरीप वाया गेला होता. शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडे खते घेण्यासाठीही पैसे नाहीत हे खत विक्रीच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. तरीसुद्धा महावितरणने संकटात गाठून शेतकऱ्यांना वीज बिलासाठी सक्ती केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. चालू वर्षी मार्चनंतर आता दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना वीजबिलांसाठी सक्ती करण्यात येत आहे. चालू थकीत वीजबिलांसाठी विद्युत रोहित्र सोडविण्यात आली असल्याची माहिती काटी केंद्राचे शाखा अभियंता युवराज जाधव यांनी दिली. काटी केंद्राअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांमध्ये रेडणी, बोराटवाडी, जाधववाडी, काटी, वडापुरी, भोडणी, वकीलवस्ती, सुरवड, रेडा चालू थकबाकी असणारे विद्युत रोहित्र सोडविण्यात आले आहेत.

काही शेतकऱ्यांच्या ३ एचपीचे पंप असून त्यांना ५ एचपीची बिले आली आहेत, तर काहींच्या मोटारी बंद असतानाही सरसकट बिले पाठवण्यात आली आहेत. असे न करता महावितरणने मीटर रीडिंगनुसारच शेतीपंपाची बिले पाठवावीत व आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वारंवार वीजबिलांसाठी तगादा लावल्याने रोष निर्माण झाला आहे, असे मत येथील शेतकरी अमरदीप काळकुटे यांनी व्यक्त केले.

-----------

फोटो क्रमांक :

फोटो ओळी - रेडणी परिसरात पाण्याअभावी खरिपाच्या पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.