शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

महावितरणची सक्ती, पावसाची दडी, शेतकऱ्यांची कोंडी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतमालाचे पडलेले दर, मागील वर्षी झालेल्या अति पावसाने खरीप वाया गेला होता. शेतकरी ...

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतमालाचे पडलेले दर, मागील वर्षी झालेल्या अति पावसाने खरीप वाया गेला होता. शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडे खते घेण्यासाठीही पैसे नाहीत हे खत विक्रीच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. तरीसुद्धा महावितरणने संकटात गाठून शेतकऱ्यांना वीज बिलासाठी सक्ती केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. चालू वर्षी मार्चनंतर आता दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना वीजबिलांसाठी सक्ती करण्यात येत आहे. चालू थकीत वीजबिलांसाठी विद्युत रोहित्र सोडविण्यात आली असल्याची माहिती काटी केंद्राचे शाखा अभियंता युवराज जाधव यांनी दिली. काटी केंद्राअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांमध्ये रेडणी, बोराटवाडी, जाधववाडी, काटी, वडापुरी, भोडणी, वकीलवस्ती, सुरवड, रेडा चालू थकबाकी असणारे विद्युत रोहित्र सोडविण्यात आले आहेत.

काही शेतकऱ्यांच्या ३ एचपीचे पंप असून त्यांना ५ एचपीची बिले आली आहेत, तर काहींच्या मोटारी बंद असतानाही सरसकट बिले पाठवण्यात आली आहेत. असे न करता महावितरणने मीटर रीडिंगनुसारच शेतीपंपाची बिले पाठवावीत व आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वारंवार वीजबिलांसाठी तगादा लावल्याने रोष निर्माण झाला आहे, असे मत येथील शेतकरी अमरदीप काळकुटे यांनी व्यक्त केले.

-----------

फोटो क्रमांक :

फोटो ओळी - रेडणी परिसरात पाण्याअभावी खरिपाच्या पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.