शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

महावितरणचे कंत्राटी कामगार धडकणार आझाद मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST

पुणे: कंत्राटी पद्धतीने अनेक वर्षे काम केल्यानंतरही कायम सेवा भरतीमध्ये डावललेल्या गेल्यामुळे संतापलेले महावितरणमधील २८ हजार कंत्राटी कामगार आता ...

पुणे: कंत्राटी पद्धतीने अनेक वर्षे काम केल्यानंतरही कायम सेवा भरतीमध्ये डावललेल्या गेल्यामुळे संतापलेले महावितरणमधील २८ हजार कंत्राटी कामगार आता आपल्या मागण्या घेऊन मुंबईत आझाद मैदानावर धडकणार आहेत. सरकारकडे वारंवार विनंती, अर्ज, प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने हा धडक मोर्चा काढणार असल्याचे भारतीय मजदूर संघाने सांगितले.

संघाचे अध्यक्ष निलेश खरात म्हणाले, कोरोना काळात जीव धोक्यात घालून कंत्राटी कामगारांनी काम केले. त्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना किमान नुकसान भरपाई देण्याची माणूसकीही महावितरणने दाखवलेली नाही. आता महावितरणमध्ये साडेसात हजार पदांची भरती आहे. त्या पदांवर या कंत्राटी कामगारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्य द्यावे अशी मागणी आहे, मात्र सरकार ती अमान्य करत आहे. सर्व प्रकारच्या पद्धतीने सरकारकडे मागणी करून झाली, त्यामुळे आता नाईलाजाने मुंबईत सरकारसमोर आंदोलन करावे लागत आहे. विविध मागण्या घेऊन सर्व कंत्राटी कामगार १५ डिसेंबरला सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे अशी माहिती सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली.