शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

ऊसदरासाठी आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: December 25, 2014 04:56 IST

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आठवडाभरात, सन २०१४-१५ साठी गाळपास आलेल्या उसास किमान २२५० रुपये प्रतिटन प्रमाणे

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आठवडाभरात, सन २०१४-१५ साठी गाळपास आलेल्या उसास किमान २२५० रुपये प्रतिटन प्रमाणे पहिली उचल द्यावी, अन्यथा कसलीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नीलेश देवकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण गोफणे, संतोष ननवरे, तात्यासाहेब कारंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज तशा आशयाची निवेदने कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व इतर संबंधितांना दिली.निवेदनात म्हटले आहे, की गाळपास आलेल्या उसास शासनाच्या नियमानुसार एफआरपीप्रमाणे चौदा दिवसांच्या आत पहिली उचल देणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात यंदाच्या मोसमात गाळपास आलेल्या उसास प्रतिटन १८०० रुपयांप्रमाणे ऊसबिल देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५०० ते २६४० रुपये प्रतिटनप्रमाणे पहिली उचल दिली आहे. तिकडे साडेबारा टक्के रिकव्हरी मिळते. पुणे जिल्ह्णात साडेअकरा टक्के रिकव्हरी मिळते. एक टक्का रिकव्हरीला २३२ रुपये कमी किंवा जास्त रक्कम दिली जाते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या उचलीच्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसउत्पादकास किमान प्रतिटन २२५० रुपये विनाकपात एकरकमी द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)