शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

इंदापूरची हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच, शौचालयाचा वापर नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:05 IST

ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली

अकोले : ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली. यामुळे गावोगावी शौचालयांची संख्या वाढली आहे. मात्र, याचा वापर नगण्य होत असल्याने प्रत्यक्षात ग्रामीण भागातील हगणदारीमुक्तीचे चित्र केवळ कागदावरच राहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील गावोगावी उघड्यावरील हगणदारी वाढत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे रूप पालटले नसल्याचे पाहायला मिळत आहे.केंद्र शासनाने २००५ पासून पुन्हा निर्मल ग्राम योजना सुरु करून यामध्ये शौचालय बांधणाºया प्रत्येक कुटुंबाला पाचशे रुपये अनुदान देण्यात येत होते. महत्त्वाचे म्हणजे २००८ पासून निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती वाढली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. या अभियानांतर्गत काही ग्रामपंचायतींना पुरस्कारदेखील मिळाला. तेव्हापासून ग्रामीण भागातील हगणदारीचे चित्र पालटायला सुरुवात झाली. सन २००९ पासून शौचालयासाठी मिळणाºया अनुदानात वाढ होऊन लाभार्थ्याला अनुदान देण्यात येत होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात गावे हगणदारीमुक्त होण्यास विलंब होऊ लागल्याने सन २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्याने शौचालयासाठी बारा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. अनुदानात वाढ झाल्याने ग्रामीण भागात शौचालयांची संख्या वाढली मात्र, त्या प्रमाणात वापर होत नाही.