शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

इंदापूरची हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच, शौचालयाचा वापर नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:05 IST

ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली

अकोले : ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली. यामुळे गावोगावी शौचालयांची संख्या वाढली आहे. मात्र, याचा वापर नगण्य होत असल्याने प्रत्यक्षात ग्रामीण भागातील हगणदारीमुक्तीचे चित्र केवळ कागदावरच राहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील गावोगावी उघड्यावरील हगणदारी वाढत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे रूप पालटले नसल्याचे पाहायला मिळत आहे.केंद्र शासनाने २००५ पासून पुन्हा निर्मल ग्राम योजना सुरु करून यामध्ये शौचालय बांधणाºया प्रत्येक कुटुंबाला पाचशे रुपये अनुदान देण्यात येत होते. महत्त्वाचे म्हणजे २००८ पासून निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती वाढली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. या अभियानांतर्गत काही ग्रामपंचायतींना पुरस्कारदेखील मिळाला. तेव्हापासून ग्रामीण भागातील हगणदारीचे चित्र पालटायला सुरुवात झाली. सन २००९ पासून शौचालयासाठी मिळणाºया अनुदानात वाढ होऊन लाभार्थ्याला अनुदान देण्यात येत होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात गावे हगणदारीमुक्त होण्यास विलंब होऊ लागल्याने सन २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्याने शौचालयासाठी बारा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. अनुदानात वाढ झाल्याने ग्रामीण भागात शौचालयांची संख्या वाढली मात्र, त्या प्रमाणात वापर होत नाही.