शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

सेंद्रिय शेतीच्या जोरावर आधुनिक शेती

By admin | Updated: May 11, 2016 00:45 IST

निसर्गचक्राच्या कचाट्यातून शेतीला वाचविण्यासाठी आता रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागला आहे

खोडद : निसर्गचक्राच्या कचाट्यातून शेतीला वाचविण्यासाठी आता रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागला आहे. हिवरेतर्फे नारायणगाव येथील अवधूत दत्तात्रय बारवे व अभिजित दत्तात्रय बारवे या बंधूंनी तीन एकर क्षेत्रात तैवान पपईचे सेंद्रिय पद्धतीने भरघोस पीक घेतले आहे. विशेष म्हणजे या तीन एकरपैकी एक एकर क्षेत्रात पपई व डाळिंब अशी दोन्ही पिके एकत्रित घेतली आहेत.अवधूत व अभिजित बारवे यांनी तैवान पपईची एक एकरात ११०० रोपांची अशी तीन एकर क्षेत्रात ३ हजार ३०० रोपे १० महिन्यांपूर्वी लावली होती. सध्या पपईच्या फळांची तोडणी सुरू आहे. तीन एकर क्षेत्रात ६ फूट बाय ५ फूट अशा अंतरावर बेडवर ही लागवड केली आहे. मल्चिंग पेपर व ठिबकचा वापर केला आहे. सुरुवातीला बेसल डोस दिला असून, अन्य कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. तीन एकर क्षेत्रात २ ट्रक शेणखत टाकले आहे. सेंद्रिय पद्धतीने केलेल्या पपईच्या एका झाडाला सुमारे ३० ते ४० किलो माल निघतो, तर रासायनिक पद्धतीने केलेल्या पपईच्या एका झाडाला ७० ते ८० किलो माल निघतो. सेंद्रिय पपईला किलोला २५ ते २६ रुपये बाजारभाव मिळतो, तर सेंद्रिय पपईला किलोला १५ ते १६ रुपये बाजारभाव मिळतो.‘पपईच्या रोपांची खरेदी, शेणखत, बेसल, ठिबक, मल्चिंग पेपर आणि मजुरी असा मिळून एकरी ८८ हजार रुपये खर्च आला आहे. रोपांची लागवड केल्यापासून १० महिन्यांत फळे तोडणीसाठी येतात. एवढ्याच क्षेत्रात रासायनिक खतांचा वापर केला असता तर सुमारे २३० टन माल निघाला. मात्र, पूर्ण क्षेत्रात सेंद्रिय पद्धत वापरल्यामुळे सुमारे ९० टन माल निघणार आहे.