शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

माळशेज घाटात मिनीबसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मढ : नगरहून कल्याणला जाणारी मिनीबस माळशेज घाटातील प्रसिद्ध असलेल्या आंब्याचा वळसा या ठिकाणाजवळ असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मढ : नगरहून कल्याणला जाणारी मिनीबस माळशेज घाटातील प्रसिद्ध असलेल्या आंब्याचा वळसा या ठिकाणाजवळ असलेल्या रस्त्याच्या कठड्याला धडकली. या अपघातात बसमधील २० ते २५ जण जखमी झाले, तर ४ जण दगावल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा अपघात रविवारी रात्री ९ च्या सुमारास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस प्रवाशांना घेऊन नगर येथून कल्याण येथे जात होती. ही बस माळशेज घाटातील आंब्याचा वळसा येथे आली असता काही अंतरावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने बस दरीत कोसळली नाही. मात्र, या घटनेत बसमधील २० ते २५ प्रवासी जखमी झाले तर ३ ते ४ जण दगावल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अपघाताची माहिती कळताच टोकावडा (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथील पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना मदत देण्याचे कार्य सुरू आहे. यातील काहींना आळेफाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.