शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

व्यापारी प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:12 IST

- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ ---- लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या तात्पुरती कमी होते, हे आजवर दिसून आले आहे. त्यामुळे ...

- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

----

लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या तात्पुरती कमी होते, हे आजवर दिसून आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्याऐवजी आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे, लसीकरणाचा वेग वाढवणे यावर शासनाने भर द्यायला हवा. सध्या सर्वजण आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनासोबत कसे जगायचे याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत.

- सागर गुजर, संचालक, सिलाई

----

राज्य सरकार लोकांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेईल. व्यापाऱ्यांनी आजवर सरकारला पाठिंबा दिला आहे. आताही कडक निर्बंध लागू केले आहेत. यापेक्षा वेगळा लॉकडाऊन काय करणार? सरकारने लसीकरण वाढवण्यावर भर द्यायला हवा. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे दोन मोठे मुहूर्त वाया जाणार असल्याने आधीच व्यापाऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. सर्वांच्या हिताचा राज्य सरकार निर्णय घेत असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेलच; मात्र १५ तारखेनंतर राज्य सरकारने अनलॉकच्या दिशेने पावले उचलायला हवीत.

- अभय गाडगीळ, संचालक, पीएनजी १८३२, नळस्टॉप