शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

व्यापारी प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:12 IST

- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ ---- लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या तात्पुरती कमी होते, हे आजवर दिसून आले आहे. त्यामुळे ...

- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

----

लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या तात्पुरती कमी होते, हे आजवर दिसून आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्याऐवजी आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे, लसीकरणाचा वेग वाढवणे यावर शासनाने भर द्यायला हवा. सध्या सर्वजण आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनासोबत कसे जगायचे याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत.

- सागर गुजर, संचालक, सिलाई

----

राज्य सरकार लोकांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेईल. व्यापाऱ्यांनी आजवर सरकारला पाठिंबा दिला आहे. आताही कडक निर्बंध लागू केले आहेत. यापेक्षा वेगळा लॉकडाऊन काय करणार? सरकारने लसीकरण वाढवण्यावर भर द्यायला हवा. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे दोन मोठे मुहूर्त वाया जाणार असल्याने आधीच व्यापाऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. सर्वांच्या हिताचा राज्य सरकार निर्णय घेत असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेलच; मात्र १५ तारखेनंतर राज्य सरकारने अनलॉकच्या दिशेने पावले उचलायला हवीत.

- अभय गाडगीळ, संचालक, पीएनजी १८३२, नळस्टॉप