शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

यांत्रिक पद्धतीने पाणीचोरी

By admin | Updated: May 15, 2016 00:42 IST

येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. भामा-आसखेड धरणातून नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याची भीमा नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी चोरी केली जात आहे

दौंड : येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. भामा-आसखेड धरणातून नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याची भीमा नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी चोरी केली जात आहे. पाणी दौंड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेले खानवटेपर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हे पाणी वडगाव दरेकर या गावापर्यंतच पोहोचू शकले नाही, ते केवळ नदीपात्रातील पाणीचोरी आणि बेसुमार वाळू उपशामुळे झालेले खड्डे. तसेच ट्रॅक्टरच्या मशिनला विद्युत मोटार जोडून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे वडगाव दरेकरच्या पुढील गावातील शेतकरी पाण्यावाचून वंचित राहिलेले आहेत. जिथपर्यंत नदीपात्रात पाणी पोहोचले, त्याचा लाभ काही शेतकऱ्यांना झाला. नदी आटत चालली असल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. ट्रॅक्टरच्या मशिनला विद्युत मोटार जोडून हे पाणी काही ठिकाणी यांत्रिकीकरणाच्या पद्धतीने सर्रासपणे चोरून ते टॅँकरमध्ये भरून इतरत्र वापरले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. साधारणत: एका वाळूच्या ट्रकमधील वाळू धुण्यासाठी किमान ५०० लिटरच्या जवळपास पाणी लागते. परिणामी, तालुक्यात ठिकठिकाणी दररोज १०० च्या वर बेकायदेशीर ट्रकमधील वाळू धुतली जाते. >निरगुडेतील बंधाऱ्यातून खासगी वापरासाठी उपसाशेटफळगढे : निरगुडे (ता. इंदापूर) येथील खडकवासला कालव्यातून भरलेल्या बंधारा आणि लगतच्या खासगी विहिरीचा उपसा बंद करावा, अशी मागणी गावचे उपसरपंच ब्रह्मदेव केकाण यांनी केली आहे. नुकतेच खडकवासला कालव्यातून पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यामधून सार्वजनिक विहिरीलगतचे बंधारे भरलेले आहेत. मात्र, बंधाऱ्यालगत अन्य खासगी विहिरी आणि विद्युतपंपाच्या माध्यमातून पाणी उपसा सुरू झाला आहे. या पाणीउपशामुळे गावात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे बंधारे आणि सार्वजनिक विहिरीलगतचा खासगी पाणीउपसा बंद करावा, अशी मागणी उपसरपंच केकाण यांनी केली आहे. उपसा करणारे शेतकरी यांना उपसा बंदच्या सूचना तालुका प्रशासनने कराव्यात, सूचना करूनही जे उपसा करतील, त्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केकाण यांनी केली.