शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पाणीकपात टाळण्यासाठी महापौरांचा बचतीचा नारा

By admin | Updated: November 29, 2014 00:09 IST

सध्या शहराला पाणीपुरवठा करणा:या चारही धरणांत केवळ 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

पुणो : सध्या शहराला पाणीपुरवठा करणा:या चारही धरणांत केवळ 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणोकरांना उन्हाळ्यात पाणी कपातीला समोरे जावे लागू नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच पाण्याची नासाडी टाळून पाणीबचत करावी, असे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आज केले. 
यंदा मॉन्सूनच्या पावसानेच जुलै महिन्यांर्पयत ओढ दिली होती. त्यामुळे पुणोकरांना एकदिवसा आड पाणी पुरवठा करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस पडल्याने धरणो 1क्क् टक्के भरली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांत पिण्यासाठी व शेतीसाठी आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणक्षेत्रत केवळ 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला नुकतेच पाणीकपातीचे पत्र दिले आहे. त्या पाश्र्वभूमीवर महापौर धनकवडे यांनी नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले आहे.  
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी पाणीकपात टाळण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाणीबचत करावी. खासगी विहिरी, विंधन विहीर, जलस्रोत स्वच्छ ठेवण्यात यावेत. सार्वजनिक नळकोंडाळे दुरुस्त करून अनावश्यक पाण्याची नासाडी टाळावी. जलवाहिनीची दुरुस्ती व देखभाल करावी. त्यामुळे पाणीगळती थांबून बचत होईल. त्यासाठी प्रशासनाने आवश्यक जनजागृती मोहीम राबवावी, असे पत्र महापौर धनकवडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहे. (प्रतिनिधी)
 
खासगी विहिरी, विंधन विहीर, जलस्रोत स्वच्छ ठेवण्यात यावेत. सार्वजनिक नळकोंडाळे दुरुस्त करून पाण्याची नासाडी टाळावी. जलवाहिनीची दुरुस्ती व देखभाल करावी. त्यामुळे पाणीगळती थांबून बचत होईल, असे महापौर म्हणतात.