शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाणीकपात टाळण्यासाठी महापौरांचा बचतीचा नारा

By admin | Updated: November 29, 2014 00:09 IST

सध्या शहराला पाणीपुरवठा करणा:या चारही धरणांत केवळ 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

पुणो : सध्या शहराला पाणीपुरवठा करणा:या चारही धरणांत केवळ 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणोकरांना उन्हाळ्यात पाणी कपातीला समोरे जावे लागू नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच पाण्याची नासाडी टाळून पाणीबचत करावी, असे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आज केले. 
यंदा मॉन्सूनच्या पावसानेच जुलै महिन्यांर्पयत ओढ दिली होती. त्यामुळे पुणोकरांना एकदिवसा आड पाणी पुरवठा करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस पडल्याने धरणो 1क्क् टक्के भरली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांत पिण्यासाठी व शेतीसाठी आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणक्षेत्रत केवळ 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला नुकतेच पाणीकपातीचे पत्र दिले आहे. त्या पाश्र्वभूमीवर महापौर धनकवडे यांनी नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले आहे.  
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी पाणीकपात टाळण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाणीबचत करावी. खासगी विहिरी, विंधन विहीर, जलस्रोत स्वच्छ ठेवण्यात यावेत. सार्वजनिक नळकोंडाळे दुरुस्त करून अनावश्यक पाण्याची नासाडी टाळावी. जलवाहिनीची दुरुस्ती व देखभाल करावी. त्यामुळे पाणीगळती थांबून बचत होईल. त्यासाठी प्रशासनाने आवश्यक जनजागृती मोहीम राबवावी, असे पत्र महापौर धनकवडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहे. (प्रतिनिधी)
 
खासगी विहिरी, विंधन विहीर, जलस्रोत स्वच्छ ठेवण्यात यावेत. सार्वजनिक नळकोंडाळे दुरुस्त करून पाण्याची नासाडी टाळावी. जलवाहिनीची दुरुस्ती व देखभाल करावी. त्यामुळे पाणीगळती थांबून बचत होईल, असे महापौर म्हणतात.