शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

माळेगाव सर्वाधिक दर परंपरा कायम ठेवणार

By admin | Updated: November 17, 2016 02:43 IST

ऊस टंचाईच्या हंगामातच येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ८ लाख ५० हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

बारामती : ऊस टंचाईच्या हंगामातच येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ८ लाख ५० हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचे सभासदांसह गेटकेन धारकांच्या उसावर १० लाख साखर पोती उत्पादन करण्याचा मानस आहे. या हंगामात ३० टक्के साखर निर्यातीसाठी उत्पादित होणार आहे. कारखान्याने ‘आॅनलाईन’ खरेदीचा प्रयोग केल्यामुळे आर्थिक बचत झाली आहे. त्यामुळे मागील वर्षी सर्वाधिक दर दिला. हीच परंपरा कायम ठेवणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, कार्यकारी संचालक विजय वाबळे यांनी दिली. या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना यंदाच्या गळीत हंगामातील उसाच्या कमतरतेच्या अनुषंगाने माळेगाव कारखान्याने नियोजन केले आहे. सभासदांचा ऊस, तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आणि कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन धारकांचा ऊस आणणार आहे. गेटकेन धारकांना ५ वर्षांचा करार केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रतवारीनुसार साखर उत्पादित केली जाणार आहे. त्यामध्ये ३० टक्के साखर निर्यातक्षम असेल, असे यावेळी सांगण्यात आले. माळेगाव कारखान्यावर नव्याने संचालक मंडळ आल्यावर उसाचे बिल, कर्ज हप्ते, कामगारांची देणी असे ८३ कोटी ७२ लाख रुपये आदा केले. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या अनुभवाच्या जोरावर देणी देत असताना जवळपास २० कोटी रुपयांचे नवे प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यामध्ये इथेनॉल, इव्हॉपरेशन, साखर गोडावून आणि शेततळे यांचा समावेश आहे. कारखान्याचा तोटा भरून काढून सद्य:स्थितीला १५ लाखांचा नफा मिळविला, असे कार्यकारी संचालक वाबळे यांनी सांगितले. कारखान्याचे आधुनिकीकरण होणार४जवळपास ६० वर्ष या कारखान्याला झाले आहेत. आता कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये ‘ग्रॅव्हीटी प्लँट’ उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळा बरोबरच विजेची बचत, वाफ आदींची बचत होणार आहे. खासगी कारखान्यांशी सहकारी साखर कारखान्यांची स्पर्धा होत असताना माळेगाव कारखान्याने आधुनिकीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. माळेगावचे संकेतस्थळ (वेबसाईड) कारखान्याच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापकांनी केले. त्यामुळे आता देशभरातून साखर विक्रीसह अन्य कामांसाठी स्पर्धा होत आहे. तसेच, केलेल्या कामाचे बिल सादर केल्यानंतर ८ दिवसांत आॅनलाईन बिलाची पूर्तता केली जाते, असेही यावेळी सांगण्यात आले.