शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

शेतीपूरक प्रकल्प बनवा : मंगेश भास्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:15 IST

कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर यांनी समर्थ शैक्षणिक संकुलाला भेट दिली. कृषितज्ज्ञ या नात्याने पाहणी करताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शेतीपूरक गोष्टीवर भर ...

कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर यांनी समर्थ शैक्षणिक संकुलाला भेट दिली. कृषितज्ज्ञ या नात्याने पाहणी करताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शेतीपूरक गोष्टीवर भर देऊन समाजासाठी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन या वेळी त्यांनी केले.

कृषी क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनात अनेकविध समस्यांना व अडचणींना सामोरे जावे लागते. त्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करणारे, कमी खर्चात व वास्तववादी स्वरूपातील प्रकल्प अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार करावेत. जेणेकरून त्याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होईल तसेच प्रतिवर्षी समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना कृषीपूरक प्रकल्पाविषयी विशेष कार्यशाळाचे आयोजन करणार असल्याचे मंगेश भास्कर यांनी सांगितले.

संकुलातील विद्यार्थ्यांनी यापूर्वी तयार केलेले प्रकल्प व त्याविषयी माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. यावेळी शेतीतज्ञ बाबाजी नेहरकर, मारुती बोरचटे, भूषण औटी, संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, गुंजाळवाडी गावचे सरपंच लहू गुंजाळ, प्रशांत गावडे, सुरेश बोरचटे आदी उपस्थित होते.