शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

ग्रामीण भागात सोशल मीडियामुळे पत्रपेट्या ओस

By admin | Updated: January 24, 2017 01:19 IST

पिढ्यान्पिढ्या माणसांचे संबंध जोपासणारा डाक विभाग माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माघारला आहे. केंद्र शासनाची डाक टपालसेवा

कान्हूरमेसाई : पिढ्यान्पिढ्या माणसांचे संबंध जोपासणारा डाक विभाग माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माघारला आहे. केंद्र शासनाची डाक टपालसेवा आजही मोबाईल, इंटरनेट, कुरिअरच्या जमान्यात ग्रामीण भागात पत्रव्यवहारासाठी महत्त्वाची मानली जाते. यामुळे अनेक वर्षांपासून कार्यरत डाकघरांची ग्रामीण शाखेची आता पुनर्रचना आणि आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.वाटपात शाखेअंतर्गत गावातील पत्रे हातोहात पाठविण्याचा जणू पायंडाच पाडला आहे. संबंधित खेड्यावर ग्रामीण मेलवर्करचे दर्शन दुर्लभ झाले असून, त्याचा फटका अनेकदा सुशिक्षित बेकारांना बसत आहे. त्यांची नोकरीची मुलाखतपत्रे मुलाखत संपल्यानंतर किंवा लग्नपत्रिका लग्न आटोपल्यानंतर केव्हा तरी मिळतात. बाहेरगावाहून येणारी पत्रे प्रथम त्यावरील पत्त्याप्रमाणे त्या-त्या तालुक्यातील डाकघरात जातात. तेथून छाननी होऊन शाखा डाकघरांना पाठविल्यानंतर त्यांचे त्या-त्या गावाला वाटप केले जाते. नाहक दिवस जातात व संबंधितांना पत्र विलंबाने पोहोचते. त्यामुळे डाक विभागाला जीवदान देण्याची गरज असून, अत्याधुनिक सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे. याशिवाय सोशल मिडीयामुळे पत्रव्यवहार कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काही दिवसांनंतर पोस्ट आॅ्िफस बंद होतील अशी परिस्थिती निर्माण होवू लागली आहे.(वार्ताहर)