शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरिजायवर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

ग्रामीण भागात सोशल मीडियामुळे पत्रपेट्या ओस

By admin | Updated: January 24, 2017 01:19 IST

पिढ्यान्पिढ्या माणसांचे संबंध जोपासणारा डाक विभाग माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माघारला आहे. केंद्र शासनाची डाक टपालसेवा

कान्हूरमेसाई : पिढ्यान्पिढ्या माणसांचे संबंध जोपासणारा डाक विभाग माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माघारला आहे. केंद्र शासनाची डाक टपालसेवा आजही मोबाईल, इंटरनेट, कुरिअरच्या जमान्यात ग्रामीण भागात पत्रव्यवहारासाठी महत्त्वाची मानली जाते. यामुळे अनेक वर्षांपासून कार्यरत डाकघरांची ग्रामीण शाखेची आता पुनर्रचना आणि आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.वाटपात शाखेअंतर्गत गावातील पत्रे हातोहात पाठविण्याचा जणू पायंडाच पाडला आहे. संबंधित खेड्यावर ग्रामीण मेलवर्करचे दर्शन दुर्लभ झाले असून, त्याचा फटका अनेकदा सुशिक्षित बेकारांना बसत आहे. त्यांची नोकरीची मुलाखतपत्रे मुलाखत संपल्यानंतर किंवा लग्नपत्रिका लग्न आटोपल्यानंतर केव्हा तरी मिळतात. बाहेरगावाहून येणारी पत्रे प्रथम त्यावरील पत्त्याप्रमाणे त्या-त्या तालुक्यातील डाकघरात जातात. तेथून छाननी होऊन शाखा डाकघरांना पाठविल्यानंतर त्यांचे त्या-त्या गावाला वाटप केले जाते. नाहक दिवस जातात व संबंधितांना पत्र विलंबाने पोहोचते. त्यामुळे डाक विभागाला जीवदान देण्याची गरज असून, अत्याधुनिक सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे. याशिवाय सोशल मिडीयामुळे पत्रव्यवहार कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काही दिवसांनंतर पोस्ट आॅ्िफस बंद होतील अशी परिस्थिती निर्माण होवू लागली आहे.(वार्ताहर)