शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यानंतर, आता राज्यतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यानंतर, आता राज्यतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी लसीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जोडे हाणतील, या वक्तव्यावर हीच तर शिवसेनेची भाषा आहे, असे सांगून अधिक बोलणे टाळले.

कोथरूड येथील राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागातील पाच हजार महिलांचे मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर अन्न औषध व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख महापालिकेतील गटनेते आबा बागुल, नगरसेवक अरविंद शिंदे, आदी उपस्थित होते.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, कोरोनाच्या काळात राहुल गांधी यांनी मागील दीड वर्षे सामाजिक भान ठेवून काम केले. त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता, सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. राहुल गांधी यांचा वाढदिवस प्रदेश काँग्रेसने संकल्प दिन म्हणून साजरा केला. आगामी विधानसभा न लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळविणे व सामान्याचे प्रश्न सोडवविणे हा आमचा संकल्प आहे.

महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करण्याचे काम केवळ नाना पटोले हेच करणार आहेत. केंद्र सरकार कायम महाराष्ट्रावर दुजाभावाची वागणूक देत आहे. लोकसंख्येची संख्या विचारात घेऊन केंद्राने लस द्यावी अशी आमची मागणी होती, पण तसे झाले नाही. आता लसीकरण खुले केल्याने आम्ही शंभरटक्के लसीकरण करू.

पटोले म्हणाले की, इंग्रजांनी देशाला लुटले, त्यांच्या विरोधात बंड पुकारण्यात आला. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य लाभले. देश उभा करण्याचे काम पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. देशाचा पहिला बजेट ३५० कोटी रुपयांचा होता. सुईपासून रॅकेट निर्माण करण्याचे काम काँग्रेसच्या काळात झाले. मात्र गेल्या सात वर्षांत केंद्रातील भाजपने देशाची वाट लावली. नोटबंदी आणि जीएसटी मुले सामान्य नागरिकांना मोठा त्रास झाला. त्यावेळी मोदींनी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होईल असे सांगितले होते. पण त्यांनी सामान्य नागरिकांना फसवलं.

--------------------------------