शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

समाविष्ट गावांच्या २५० टन कचऱ्याचा पालिकेवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधून दिवसाला साधारणपणे २५० टन कचरा निर्माण होतो. आता पालिकेला हा कचरा ...

पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधून दिवसाला साधारणपणे २५० टन कचरा निर्माण होतो. आता पालिकेला हा कचरा उचलण्याची आणि त्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था करावी लागणार आहे. यासोबतच गावांमध्ये कचराप्रक्रिया प्रकल्पही उभारावे लागणार आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कचऱ्यासंदर्भात माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

घनकचरा विभागाकडून ग्रामीण भागातील कचऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. नऱ्हे, कोंढवे-धावडे, वाघोली, मांजरी बुद्रूक या चार गावांत सर्वाधिक १३६ टन कचरा निर्माण होतो. समाविष्ट गावांमध्ये वाढलेली अनधिकृत बांधकामे, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा कचरा नदीपात्र, नाले, कालवा तसेच मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेने मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे. या गावांच्या अनेक भागात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे. अनेकदा हा कचरा जाळला जातो. यासंदर्भात, लवकरच महापालिका व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.