शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

उर्दू भाषेतील साहित्य भारतीय संस्कृती समृद्ध करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST

पुणे : उर्दू भाषा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. काव्य हा उर्दूचा प्राणदिवाच आहे. त्यामुळे या भाषेतील हे साहित्य भारतीय ...

पुणे : उर्दू भाषा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. काव्य हा उर्दूचा प्राणदिवाच आहे. त्यामुळे या भाषेतील हे साहित्य भारतीय संस्कृतीला अधिक समृद्ध करणारे ठरले आहे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यांनी व्यक्त केले.

प्रसिद्ध चार्टर्ड अकौन्टन्ट व लेखक मिलिंद संगोराम यांच्या स्मृतिनिमित्त यावर्षी मिश्र यांच्या ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते तो नुकताच प्रदान केला. राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या वेगळ्या विषयावरील ग्रंथाला हा पुरस्कार दर वर्षी देण्यात येतो.

माजगावकर म्हणाले, अंबरीश हे एक संवेदनशील लेखक आहेत आणि त्यांच्या अभ्यासविषयांचा पल्लाही मोठा आहे. भवतालाकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यातील काव्य शोधण्याचा ध्यास यामुळे त्यांचे लेखन अधिक उठून दिसणारे असते.

यावेळी ‘हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ’ या विषयावर अंबरीश मिश्र यांचे सप्रयोग व्याख्यान झाले. प्रारंभी गंधार संगोराम यांनी मिलिंद यांच्या आठवणी सांगितल्या, डॉ. अपूर्वा संगोराम यांनी आभार मानले, तर सिद्धेश पूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी : ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांना मिलिंद संगोराम ग्रंथ पुरस्कार प्रदान करताना राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर. (डावीकडे) डॉ. अपूर्वा संगोराम.