शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

उर्दू भाषेतील साहित्य भारतीय संस्कृती समृद्ध करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST

पुणे : उर्दू भाषा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. काव्य हा उर्दूचा प्राणदिवाच आहे. त्यामुळे या भाषेतील हे साहित्य भारतीय ...

पुणे : उर्दू भाषा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. काव्य हा उर्दूचा प्राणदिवाच आहे. त्यामुळे या भाषेतील हे साहित्य भारतीय संस्कृतीला अधिक समृद्ध करणारे ठरले आहे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यांनी व्यक्त केले.

प्रसिद्ध चार्टर्ड अकौन्टन्ट व लेखक मिलिंद संगोराम यांच्या स्मृतिनिमित्त यावर्षी मिश्र यांच्या ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते तो नुकताच प्रदान केला. राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या वेगळ्या विषयावरील ग्रंथाला हा पुरस्कार दर वर्षी देण्यात येतो.

माजगावकर म्हणाले, अंबरीश हे एक संवेदनशील लेखक आहेत आणि त्यांच्या अभ्यासविषयांचा पल्लाही मोठा आहे. भवतालाकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यातील काव्य शोधण्याचा ध्यास यामुळे त्यांचे लेखन अधिक उठून दिसणारे असते.

यावेळी ‘हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ’ या विषयावर अंबरीश मिश्र यांचे सप्रयोग व्याख्यान झाले. प्रारंभी गंधार संगोराम यांनी मिलिंद यांच्या आठवणी सांगितल्या, डॉ. अपूर्वा संगोराम यांनी आभार मानले, तर सिद्धेश पूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी : ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांना मिलिंद संगोराम ग्रंथ पुरस्कार प्रदान करताना राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर. (डावीकडे) डॉ. अपूर्वा संगोराम.