शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

शिधापत्रिकावरील साखरेचा तिढा सुटण्याची शक्यता

By admin | Updated: May 7, 2014 04:20 IST

पुणे शासनाने साखर कारखानदारांकडे २७रूपये किलो दराने मागणी केल्यावर कारखानदार ३१रूपयांवर ठाम राहिल्याने शासन आणि साखर कारखानदार यांच्यात दरावरून झालेला तिढा सुटणार आहे.

साखर महासंघाकडून शासन खरेदी करणाारपुणे : पुणे शासनाने साखर कारखानदारांकडे २७रूपये किलो दराने मागणी केल्यावर कारखानदार ३१रूपयांवर ठाम राहिल्याने शासन आणि साखर कारखानदार यांच्यात दरावरून झालेला तिढा सुटणार आहे. शिधापत्रिकाधारकांना द्यावयाच्या साखरेची खरेदी शासनाने साखर महासंघाकडून करण्याचा निर्णय केला असून साखरेच्या दरावर महासंघ आणि शासनाची या आठवड्यात बैठक होणार आहे.साखर नियंत्रणमुक्त झाल्यानंतर लेव्ही साखर बंद झाली.त्यामुळे शिधापत्रिकांवर साखर पुरविण्याचा प्रश्न निर्माण झाला.जिल्हाधिकारी स्तरावर निविदा काढून खुल्या बाजारातून साखरेची खरेदी करावी आणि साडेतेरा रूपये किलो दराने ती स्वस्त धान्य दुकानांमधून पुरवावी असे शासनाने ठरविले होते.त्यानुसार पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये खरेदीच्या निविदा काढण्यात आल्या.मात्र त्यासाठी मोठी अनामत रक्कम ठेवण्याचा नियम केल्याने कारखानदार आणि व्यापार्‍यांनी ही रक्कम परवडत नसल्याची तक्रार केली होती.४ जिल्ह्यांमध्ये निविदांना मुदतवाढ देण्यात आली.त्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत आहे.मात्र त्यामुळे साखर खरेदी होऊ न शकल्याने नागरिकांना साखर कशी उपलब्ध करावी असा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून साखर मिळू शकली नाही.जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले की शहरासाठी १हजार४३८ आणि ग्रामीण भागासाठी २ हजार ४७८ क्विंटल साखरेची आवश्यकता असते.साखरेच्या दरामुळे खरेदीचा निर्णय होऊ शकलेला नाही.बाजारभावाने खरेदी केली तरी शिधापत्रिकाधारकांना साडेतेरा रूपये किलो दराने साखर द्यावी लागणार आहे.गेल्या आठवड्यात पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली तेव्हा तिढा सुटेल असे सचिवांनी सांगितले आहे.