शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सकल संत हे समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी व समाजातील एकोपा वाढवण्यासाठी कार्य करत असतात. ...

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सकल संत हे समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी व समाजातील एकोपा वाढवण्यासाठी कार्य करत असतात. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून कार्यक्रमांवर असलेली बंदी तत्काळ उठवली जावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना भेटून देण्यात आले. या वेळी हभप नवनाथ महाराज माशेरे, हभप सुभाष महाराज गावडे, हभप रमेश महाराज टिळेकर आणि कीर्तनकार, गायक, वादक उपस्थित होते.

--

चौकट

--

संतसाहित्य हे माणसाच्या जीवनाला दिशा देणारे आहे, कोविडच्या कालखंडात माणसाचे मनोधैर्य, मानसिकता, इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार वाढवायचे असेल तर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणे गरजेचे आहे, अशी मागणी हभप नवनाथ महाराज माशेरे, कार्याध्यक्ष शिरुर तालुका वारकरी संप्रदाय यांनी केली.

फोटो

शिरूर वारकरी संप्रदायाचे वतीने तहसीलदार लैला शेख यांना निवेदन देण्यात आले.