शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

रांजणगाव सांडसला बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:10 IST

नदीकाठच्या भागातील ऊस हे साखर कारखाने व गूळ गुऱ्हाळासाठी तोडणी झाल्यामुळे अनेक क्षेत्र मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहेत. त्यामुळे ...

नदीकाठच्या भागातील ऊस हे साखर कारखाने व गूळ गुऱ्हाळासाठी तोडणी झाल्यामुळे अनेक क्षेत्र मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहेत. त्यामुळे बिबट्याचा वावर एका शेतातून दुसऱ्या शेतात नागरिकांना दिसत आहे. बिबट्या हा ओढ्याच्या कडेला व पाण्याच्या ठिकाणी नागरिकांना नेहमी पाहावयास मिळत आहे. भाऊसाहेब कोळपे हे मोर मळा परिसरात आपल्याकडील शेळ्या-मेंढ्या चारत असताना, उसाच्या शेतातून बिबट्याने अचानक शेळीवर हल्ला करून कोळपे यांच्यासमोर शेळीला फरफटत ओढत उसाच्या शेतात नेले व फडशा पाडला. कोळपे यांनी आरडाओरडा केला व शेतातील शेतकरी त्यांच्या मदतीला धावत आले, म्हणून इतर शेळ्यांचा बचाव झाला, तसेच वीज भारनियमन हे रात्रीचे असल्यामुळे रात्रीच्या वेळेस शेतकरी शेतात पाणी पाहण्यास जाण्यासही घाबरत आहे. या भागात वनविभागाला वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करूनही वनविभाग पूर्णपणे डोळेझाक करत आहे.

विजेचे भारनियमन हे रात्रीचे करावे व शेतीला वीजपुरवठा दिवसा सुरू करावा, जेणेकरून शेतातील कामे ही दिवसा शेतकऱ्यांना एकत्रितपणे करता येतात, परंतु रात्रीच्या वेळेस बिबट्या दहशतीखाली नागरिक घरातूनही बाहेर पडत नाही. शितोळे वस्ती परिसरात वन विभागाने हायमॅक्स दिवे बसवावे.

सोपान शितोळे -युवा शेतकरी.