शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

मुळशीतून पाणी सोडणार

By admin | Updated: November 2, 2015 00:50 IST

जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे उजनी धरणात असलेला कमी पाणीसाठा व निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाकडून उजनीसाठी टाटा पॉवर

पौड : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे उजनी धरणात असलेला कमी पाणीसाठा व निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाकडून उजनीसाठी टाटा पॉवर कंपनीच्या मुळशी धरणातून सुमारे १ टीएमसी (२६ दलघमी) पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे पाणी पाच नोव्हेंबरपर्यंत सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळशी तालुक्यासाठी राखीव असलेल्या साठ्यातून हे पाणी सोडण्यात येणार असल्याने तालुक्यालाच येत्या उन्हाळ्यात शेतीला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू शकतात. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी पुणे जिल्ह्यातील धरणांतून उजनीत पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार टाटा पॉवर कंपनीच्या मुळशी धरणातून मुळशी तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या, शेतीच्या, अन्य वापरासाठीच्या पाणीसाठ्यातून हे एक टीएमसी (२६ दलघमी) पाणी सोडण्यात येणार आहे. मुळशी धरणात सध्या सुमारे ७० टक्के १३ टीएमसी (३७० दलघमी) पाणीसाठा आहे. टाटा पॉवर कंपनी व शासनात झालेल्या करारानुसार मुळशीतील जनतेसाठी १.२ टीएमसी (३४ दलघमी) पाणी राखीव ठेवण्यात येते; परंतु यंदा मुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे हे राखीव पाणी कमी करण्यात येऊ शकते. त्यानंतर मुळशीकरांसाठी किती पाणी उपलब्ध राहणार व पुन्हा नदीत पाणी सोडण्यात येईल किंवा नाही, याबाबत नागरिक साशंकता व्यक्त करीत आहेत.