शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

आंदोलनातून नेत्यांचा काढता पाय

By admin | Updated: July 10, 2017 01:54 IST

दगडोबा चौकात आयोजित केलेल्या पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाच्या वेळी भाजपाच्या नेत्यांनी बाधित लोकांचे पुनर्वसन केले जाईल

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : घर बचाव संघर्ष समितीने चिंचवडेनगर येथील दगडोबा चौकात आयोजित केलेल्या पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाच्या वेळी भाजपाच्या नेत्यांनी बाधित लोकांचे पुनर्वसन केले जाईल, असे विधान केल्यामुळे आंदोलकांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हे पाहता भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी आंदोलनाच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. मागील काही दिवसांपासून घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने रिंग रोडबाधित गुरुद्वारा, बिजलीनगर, बळवंतनगर, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव आदी भागातील हजारो घरे बाधित होत असून, त्याला विरोध करण्याकरिता विविध मार्गांनी आंदोलन करीत आहेत. आंदोलन पक्षविरहित आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे यांच्यासह स्वराज अभियान आदी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानावर बाधित प्रत्येक नागरिकाने आपल्या संवेदना, भावना, वेदना मुख्यमंत्र्यांना लिहून पाठवाव्यात. जेणेकरून मुख्यमंत्र्यांना या प्रश्नी लक्ष घालण्याकरिता भाग पडावे लागेल. प्रत्येक बाधित नागरिकाची संवेदना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचाउत्तम मार्ग म्हणजेच पोस्टकार्ड पाठवा आंदोलन आहे, असे घर बचाव संघर्ष समितीने या वेळी स्पष्ट केले. आंदोलनाच्या ठिकाणी प्रथमच चोख पोलीस बंदोबस्त होता.हजारो लोक आपले घर वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आदी सहभागी झाले होते.नेते म्हणतात, पुनवर्सन करूस्थानिक पातळीपासून ते केंद्रापर्यंत भाजपा आंदोलकांच्या सोबत आहे. काही मंडळी याबाबतीत राजकारण करीत आहेत. राजकारण करून प्रश्न सुटणार नाही. घर नावावर देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. जर का प्रस्तावित रिंग रोड रद्द झाला नाही, तर पुनर्वसनासाठी प्रयत्न करू, असे पवार म्हणाले.नागरिक म्हणतात, घरे वाचवापुनवर्सन करू असे म्हणताच नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘आमची हक्काची घरे वाचवा आम्हाला पुनर्वसन नको, हल्लाबोल हल्लाबोल, आमची घरे वाचलीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने भाजपाच्या नेत्यांनी काढता पाय घेतला.