शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मेखळी-बारामती रस्त्यावर जांभळी फाटा येथे मधोमध मोठा खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

वाहनधारकांना रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे रोज अपघात होत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी देखील ‘लोकमत’ने ...

वाहनधारकांना रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे रोज अपघात होत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी देखील ‘लोकमत’ने या भगदाड संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात हे भगदाड बुजवून प्रवाशांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोन माहिन्यांमध्येच हे भगदाड ‘जैसे थे’ झाले. भगदाड पडून चार महिने उलटून गेले, तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे हे भगदाड दिसत नाही. आणखी मोठे अपघात झाल्यावर संबंधित विभाग याकडे लक्ष देणार आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. मेखळी-बारामती हा रस्ता कमी पल्ल्याचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, परंतु संबंधित विभागाला याचे काही देणे-घेणे नसून प्रवास करणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर, वाहनधारकांना अपघाताचा सामना कराव लागत असल्याने वाहनधारक व परिसरातील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डा लवकरात लवकर कायमचा भरून काढावा, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून होत आहे.

————————————————

फोटो ओळी : मेखळी-बारामती रस्त्यावर भगदाड पडल्याने वारंवार घडतात अपघात होत आहेत.

१००७२०२१-बारामती-०८

———————————————