शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

खरीप वाया जाऊनही नाही दुष्काळ !

By admin | Updated: December 29, 2014 00:36 IST

संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊनसुद्धा खेड तालुक्यात दुष्काळ नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला असून, पीकपाहणीनंतर एकाही गावाची आणेवारी ५० पैशाच्या खाली नसल्याचे शासनाला आढळले आहे.

राजगुरुनगर : संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊनसुद्धा खेड तालुक्यात दुष्काळ नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला असून, पीकपाहणीनंतर एकाही गावाची आणेवारी ५० पैशाच्या खाली नसल्याचे शासनाला आढळले आहे.यावर्षी तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. मुळात पाऊस सुरूव्हायला जुलै महिन्याचा मध्य उजाडला होता. पावसाची मृग आणि आर्द्रा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली होती. त्यामुळे बाजरी, भुईमूग या पिकांच्या पेरण्या खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांनी केल्या.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात खरिपाचे ४८५५७ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी अवघ्या २७१५८ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. बाजरीचे सरासरी क्षेत्र ४२१० हेक्टर एवढे मुळातच घटले आहे. त्यापैकी केवळ ८१७ हेक्टरवर म्हणजे १९ टक्केच पेरणी यावर्षी झाली. भुईमूग पिकाचे क्षेत्र ११०८१ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ४७०५ हेक्टरवर म्हणजे ४२ टक्के पेरणी झाली. तूर, मूग, उडीद, मटकी, चवळी, घेवडा, वाल, पावटा, हुलगा या खरीप कडधान्यांच्याही पेरण्या फक्त ५३ टक्के झाल्या. बटाटा अवघा ५५ टक्के लावला गेला. बाजरी, भुईमूग, बटाटा, कडधान्ये ही खरिपाची प्रमुख पिकांची पेरच मुळात निम्मी झाली. त्यानंतर पावसाची अनियमितता, उशिरा पेर आणि हंगाम चक्र बिघडल्याने उत्पादन घटूनही शासनाला आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दिसली नाही, हे नवलच झाले.