शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

By admin | Updated: July 8, 2017 01:58 IST

जुन्नर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामातील पिकाला पाण्याचा ताण पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कओझर : जुन्नर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामातील पिकाला पाण्याचा ताण पडला आहे. तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यातदेखील वाढ झालेली नाही.या वर्षी सहा जूनलाच पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. परंतु, पावसाने पुन्हा उघडीप दिल्यामुळे पेरण्या खोळबल्या होत्या. दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या. खरिपातील भुईमूग, सोयाबीन तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील आणे, शिंदेवाडी या भागातील बाजरी, उडीद, मठ, हुलगा या पिकांचा चांगला उतार झाला असून आता पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसभर कधी कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी पावसाच्या सरी पडतात, असा पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे पिकांना पाणीटंचाई जाणवत आहे. या हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ न झाल्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या माणिकडोह धरणात १५ टक्के पाणीसाठा आहे.