शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

जून संपला, तरी पुरंदर तहानलेलेच!

By admin | Updated: June 29, 2017 03:35 IST

पावसाळा सुरू होऊन जून महिना संपत आला, तरीही पुरंदर तालुक्यातील आजही सुमारे ४४, ६४४ लोकसंख्येला २२ टँकरच्या

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : पावसाळा सुरू होऊन जून महिना संपत आला, तरीही पुरंदर तालुक्यातील आजही सुमारे ४४, ६४४ लोकसंख्येला २२ टँकरच्या ५१ खेपांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. जून महिन्यात सर्वदूर पर्जन्यमान समाधानकारक असले, तरीही पुरंदर तालुक्यात अजून पावसाने हुलकावणीच दिलेली आहे. जून महिन्यात आजअखेर केवळ ६९ मिमी सरासरी पाऊस झाला आहे. तालुक्यातील पर्जन्य मापककेंद्रांची माहिती घेतली असता सासवड (७९ मिमी), जेजुरी (१०८ मिमी), राजेवाडी (४ मिमी), वाल्हे (१०० मिमी), परिंचे (५७ मिमी), कुंभारवळण (४१ मिमी), भिवडी (९२ मिमी), एवढे पर्जन्यमान राहिल्याचे सांगण्यात आले. यात पुरंदर किल्ल्याच्या परिसरात चांगला पाऊस झाला असल्याने तेथील दोन गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली असली, तरी उर्वरित तालुक्यातील १० गावठाणी आणि १६० वाड्या-वस्त्यांवर आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. येथील ४४ हजार ६४४ लोकसंख्येला आजही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने शासकीय पातळीवरून टँकर बंद करण्याची शक्यता गृहीत धरून शेतकरी व ग्रामपंचायतींकडून एवढ्यात टँकर बंद करू नयेत, अशीच मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.