शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

शिरूरकरांकडे मागणार मतांचा ‘जोगवा’

By admin | Updated: September 19, 2014 00:43 IST

शासनाने तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क दिल्याने शिरूर मतदारसंघातून एका तृतीयपंथीयाने आपली उमेदवारी जाहीर केली असून, ते आता शिरूरकरांकडे मतदानाचा जोगवा मागणार आहेत.

शिरूर : शासनाने तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क दिल्याने  शिरूर मतदारसंघातून एका तृतीयपंथीयाने आपली उमेदवारी जाहीर केली असून, ते आता शिरूरकरांकडे मतदानाचा जोगवा मागणार आहेत. देवीची गाणी म्हणून उदरनिर्वाह करीत असून, जनतेच्या समस्या मीच सोडूव शकतो, असा दावा केला आहे. 
संदीप गिरी (वय 3क्) असे त्यांचे नाव आहे. ते येथे आपल्या दोन मित्रंसमवेत राहतात. त्यांचे शिक्षण हे दहावीर्पयत झाले असून, गेल्या काही वर्षापासून ते शिरूर तालुक्यात देवीची गाणी म्हणून जोगवा मागत आहेत. हे करीत असताना शिरूरकरांशी माझा चांगला परिचय झाला आहे. माङयाकडे जास्त पैसा, संपत्ती नाही. त्यामुळे मी मोठय़ा सभा घेऊ शकत नाही. पण मी कोपरा सभा घेऊन योग्य उमेदवार कसा आहे, हे शिरूरकरांना पटवून देणार असल्याचे संदीपने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
  ते म्हणाले, की कोणताच पक्ष विश्वासार्ह नसून, निवडून येणारे हे जनतेसाठी नव्हे, तर पैसा कमावणो व स्वार्थ साधण्यासाठीच निवडून येतात. माझी पुढची पिढीच नसल्याने मी कोणासाठी प्रॉपर्टी गोळा करणार आहे? असा सवाल केला. 
मी जनजोगती आहे. जनजोगती म्हणजे जो जगासाठी जगतो. जनकल्याणासाठी जगतो तो, अशी माझी व्याख्या आहे. जीवनात काही मिळवायचे नसल्याने निरपेक्षपणो जनतेसाठी काम करण्यासाठी विधानसभा लढवण्याचे मनात आले. याबाबत लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या असता आतार्पयत दीड हजारहून अधिक प्रतिक्रिया मिळाल्या असून, निवडणूक लढवावी, असे या लोकांचे मत असल्याचे संदीपने सांगितले.  (वार्ताहर)