शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धनगरवाडी येथे महिलांकडून जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:12 IST

जमिनीत जिरवू पाणी पावसाचे पाण्याच्या उपलब्धतेवरच आहे पृथ्वीचे अस्तित्व पाण्याचे आपण जाणून आहोत महत्व ! अशा प्रकारच्या घोषणा ...

जमिनीत जिरवू पाणी पावसाचे

पाण्याच्या उपलब्धतेवरच

आहे पृथ्वीचे अस्तित्व

पाण्याचे आपण जाणून आहोत महत्व !

अशा प्रकारच्या घोषणा देत धनगरवाडी येथे ओढा खोलीकरण अंतर्गत केलेल्या ओढ्यातील पाण्याचे सोमवारी जागतिक जल दिनानिमित्त महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

यावेळी पाण्याचे महत्व पटवून देऊन पाणी वाचविण्याची शपथ देखील घेण्यात आली.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १४ व्या वित्त आयोगातून धनगरवाडी गावातील लिंबाजीचा ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले. सध्या हा ओढा पाण्याने भरला असून जागतिक जल दिनानिमित्त या ओढ्यातील पाण्याचे जलपूजन गावातील महिलांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच महेश शेळके, उपसरपंच राजेंद्र शेळके, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका शेळके, नयना कराळे, निर्मला घोगरे, सोनल पवार, योगिता शेळके, राणी जाधव, शिवगर्जना युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग शेळके व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सरपंच महेश शेळके म्हणाले, मानवी कृत्यांमुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील पाणी वाहून रस्त्यावर वाहून जाते,यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो.आपण आपल्या शेतांमध्ये पाणी भरताना पाणी किंचितही वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पुढील पिढीसाठी पाण्याचे नियोजन आतापासूनच करायला हवे.

२२ खोडद जलपूजन

ओढा खोलीकरण कामातील पाण्याचे पूजन करताना महिला.