शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

शाळा सुरू होऊन झाला एक महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:09 IST

पुणे : कोरोनानंतर आरोग्याची काळजी घेत राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होऊन एक महिन्या पूर्ण झाला असून ...

पुणे : कोरोनानंतर आरोग्याची काळजी घेत राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होऊन एक महिन्या पूर्ण झाला असून या कालावधीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिवसेंदिव वाढ होत चालली आहे.मात्र,जिल्ह्यातील निमशहरी भागातील शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

राज्य शासनातर्फे कोरोनाबाबत खबरदारी घेऊन २३ नोव्हेंबर रोजी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे तब्बल आठ महिने बंद असलेल्या राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी धडे गिरवण्यास सिुरूवात केली.सुरूवातीला संपती पत्र देवून शाळेत पाठविण्यास पालकांनी नकार दिला.मात्र,दिवसेंदिवस शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती पाहून अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार झाले.सध्या शहरी भागातील शाळा सुरू नसल्या तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये ८० ते ९० टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत.

मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, जिल्ह्यातील काही निमशहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ ३० टक्क्यांच्या आसपास आहे. तर ग्रामीण भागातील शाळामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 85 ते 95 टक्क्यांपर्यंत आहे. नववीच्या वर्गातही ७० ते ८० टक्के विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.दिवसेंदिवस या उपस्थितीत वाढ होत आहे. शहरीभागातही शाळा सुरू करण्यास अनुकुल वातावरण असून शाळा सुरू करण्यासाठी आयुक्तांची भेट घेणार आहे.