शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

कचरा प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे

By admin | Updated: March 28, 2017 02:58 IST

प्रभागातील कचरा प्रभागात जिरवावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून सांगितले

पुणे : प्रभागातील कचरा प्रभागात जिरवावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून सांगितले जात असताना प्रत्यक्षात भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून बाणेरच्या कचरा प्रकल्पाला विरोध करून तो हटविण्याची करण्यात येत असलेली मागणी चुकीची असल्याची टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. शहरातील कचरा प्रकल्पांना विरोध सुरू झाला तर शहराबाहेरच्या लोकांकडून कचरा प्रकल्प कसे उभा करू दिले जातील, अशी विचारणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे.बाणेर येथील नोबेल एक्स्चेंज एन्व्हायर्न्मेंट सोल्युशन कंपनीच्या कचरा प्रकल्पाला महापालिका आयुक्त कुणाल कुमार, आमदार मेधा कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी हा प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी कुलकर्णी यांनी आयुक्तांकडे केली आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे.महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे चेतन तुपे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)चेतन तुपे यांनी सांगितले, ‘‘बाणेरचा एक प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित केला तर शहरातील इतर ठिकाणचेही कचरा प्रकल्प हलविण्याच्या मागण्या केल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट हे प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवावा, अशी घोषणा देत असताना त्याच्या विरुद्ध कचरा प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी करणे चुकीचे आहे.’’अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘बाणेर येथील कचरा प्रकल्पामध्ये दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेनंतर तयार झालेले रसायन तळेगाव येथे नेऊन त्यापासून साडेचार हजार क्युबिक मेट्रिक सीएनजी तयार केला जातो. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणारा इतका मोठ्या प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे.’’