शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट्स लावणार

By admin | Updated: March 28, 2017 03:01 IST

भारतातील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये २०२१ ते २०२२ पर्यंत बायोटॉयलेटस लावण्यात येतील, असे रेल्वे मंत्रालयाकडून राष्ट्रीय हरित

पुणे : भारतातील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये २०२१ ते २०२२ पर्यंत बायोटॉयलेटस लावण्यात येतील, असे रेल्वे मंत्रालयाकडून राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणासमोर सांगण्यात आले़ सहयोग ट्रस्टच्या ह्युमन राईटस अ‍ँड लॉ डिफेडर्न्स यात सामाजिक न्याय व मानवी हक्क या विषयावरील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित पर्यावरणहित याचिका अ‍ॅड़ असीम सरोदे यांच्या मदतीने दाखल केली आहे़ रेल्वे रुळांवर थेट मानवी विष्इा टाकली जाते, अशा भारतीय रेल्वेमधील संडास व्यवस्थेमुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहे़ त्यामुळे सर्व रेल्वेगाड्यांमध्ये बायो टॉयलेटस लावावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी सध्या पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर सुरु आहे़