शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘वाहन’ला इंटरनेट वेगाचा ब्रेक

By admin | Updated: March 25, 2017 04:07 IST

कामकाज वेगवान व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेली ‘वाहन ४.०’ ही प्रणाली प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी (आरटीओ) डोकेदुखी ठरत आहे

पुणे : कामकाज वेगवान व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेली ‘वाहन ४.०’ ही प्रणाली प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी (आरटीओ) डोकेदुखी ठरत आहे. कामकाजाच्या तुलनेत इंटरनेटचा वेग अत्यल्प असल्याने प्रणाली ठप्प होत आहे. इंटरनेटचा वेग अजूनही वाढत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून जवळपास दररोजच आरटीओतील कामकाज विस्कळीत होत असल्याचे चित्र शुक्रवारीदेखील कायम होते. वाहन प्रणाली एनआयसीने विकसित केली असून, त्याचा वापर पुण्यासह राज्यातील बहुतांश आरटीओमध्ये सुरू झाला आहे. प्रणालीची अंमलबजावणी करताना जाणवत असलेले दोष आणि इंटरनेटला पुरेसा वेग नसल्याने कामात येत असलेला अडथळा अशा दुहेरी कात्रीत येथील कामकाज सापडले आहे. या दोषांमुळे आरटीओतील कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कामकाज करावे लागत आहे. सलग तिसऱ्या दिवशी संगणकाच्या वेगाअभावी कामकाज शुक्रवारी ठप्प झाले. वाहन प्रणाली दाखल झाल्यापासून नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच झाली आहे. एकाच कामासाठी नागरिकांना तीन खिडक्यांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच वाहनचालकांची गर्दी परिवहन कार्यालयामध्ये होत आहे.