शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

आंबेगावमधील धोकादायक गावांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

मागील दहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या राज्यात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहे. जांभोरी, काळवाडी, पोखरी बेंढारवाडी, ...

मागील दहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या राज्यात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहे. जांभोरी, काळवाडी, पोखरी बेंढारवाडी, फुलवडे भगतवाडी, माळीण पसारवाडी व आसाणे या पाच धोकादायक गावांमधील लोक भितीच्या सावटा खाली आहेत. या गावांना सारंगकोडोलकर, सभापती संजय गवारी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, पंचायत समिती सदस्या इंदुबाई लोहकरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपअभियंता सुरेश पटाडे, कॉलेज आॅफ इंजिनीअरींगचे यशवंत कोळेकर तसेच संबंधीत गावाचे तलाठी, ग्रामसवेक यांनी भेटी देवून चर्चा केली.

आदिवासी भागातील काहि गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दरडी पडल्याने संपर्क तुटला आहे. हे रस्ते तात्काळ खुले करावेत. धोकादायक गावांमधील लोकांशी चर्चा करून पाऊस पडत असलेल्या दिवसांत त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करावे, कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सरपंच व गावातील प्रमुख लोकांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा व जागा उपलब्ध असल्यास येत्या गुरूवारी घोडेगाव येथे चर्चेसाठी यावे, जागा निश्चीत झाल्या बरोबर शासनाकडून घरे, रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा येथे पुरवल्या जातील असे सारंग कोडोलकर यांनी सांगितले.

चौकट

पाच गावांपैकी फुलवडे भगतवाडी, माळीण पसारवाडी या दोन गावांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चीत झाली नाही. तर जांभोरी काळवाडी, पोखरी बेंढारवाडी या गावांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध झाली असून घरांसाठी प्रस्ताव शासनाकडे दाखल झाले आहे यामध्ये उचीत कारवाई करावी अशी मागणी यावेळी सभापती संजय गवारी यांनी केली.

25072021-ॅँङ्म-ि02 - माळीण पसरावाडी या धोकादायक गावाची पहाणी करताना प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, सभापती संजय गवारी व इतर