शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

एकसंध भारताची निर्मिती महत्त्वाची

By admin | Updated: May 10, 2017 04:21 IST

मराठ्यांचा लढा हा नेहमीच भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी झालेला लढा आहे. हीच परंपरा अजूनही सुरू आहे. भारताचे तुकडे करणे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठ्यांचा लढा हा नेहमीच भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी झालेला लढा आहे. हीच परंपरा अजूनही सुरू आहे. भारताचे तुकडे करणे, हे शत्रूराष्ट्राचे धोरणच असून त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी जातीपातींमध्ये न अडकता एकसंध भारताची निर्मिती करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधकारी यांनी केले.धायरी येथे आयोजित छत्रपती संभाजीमहाराज व्याख्यानमालेत धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र नेहमीच देशासाठी लढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या या मार्गावरून आपण चालले पाहिजे. शत्रू राष्ट्राला आपल्या देशाचे अनेक तुकडे करायचे आहे. त्यांना नामोहरम करणे शक्य आहे, मात्र त्यासाठी एकत्र राहिले पाहिजे. ही प्रेरणा छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम महाराजांनी दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले’’. कार्यक्रमाचे संयोजक प्राज भिलारे यांनी केले.