शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

एकसंध भारताची निर्मिती महत्त्वाची

By admin | Updated: May 10, 2017 04:21 IST

मराठ्यांचा लढा हा नेहमीच भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी झालेला लढा आहे. हीच परंपरा अजूनही सुरू आहे. भारताचे तुकडे करणे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठ्यांचा लढा हा नेहमीच भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी झालेला लढा आहे. हीच परंपरा अजूनही सुरू आहे. भारताचे तुकडे करणे, हे शत्रूराष्ट्राचे धोरणच असून त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी जातीपातींमध्ये न अडकता एकसंध भारताची निर्मिती करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधकारी यांनी केले.धायरी येथे आयोजित छत्रपती संभाजीमहाराज व्याख्यानमालेत धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र नेहमीच देशासाठी लढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या या मार्गावरून आपण चालले पाहिजे. शत्रू राष्ट्राला आपल्या देशाचे अनेक तुकडे करायचे आहे. त्यांना नामोहरम करणे शक्य आहे, मात्र त्यासाठी एकत्र राहिले पाहिजे. ही प्रेरणा छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम महाराजांनी दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले’’. कार्यक्रमाचे संयोजक प्राज भिलारे यांनी केले.