शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

एकसंध भारताची निर्मिती महत्त्वाची

By admin | Updated: May 10, 2017 04:21 IST

मराठ्यांचा लढा हा नेहमीच भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी झालेला लढा आहे. हीच परंपरा अजूनही सुरू आहे. भारताचे तुकडे करणे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठ्यांचा लढा हा नेहमीच भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी झालेला लढा आहे. हीच परंपरा अजूनही सुरू आहे. भारताचे तुकडे करणे, हे शत्रूराष्ट्राचे धोरणच असून त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी जातीपातींमध्ये न अडकता एकसंध भारताची निर्मिती करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधकारी यांनी केले.धायरी येथे आयोजित छत्रपती संभाजीमहाराज व्याख्यानमालेत धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र नेहमीच देशासाठी लढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या या मार्गावरून आपण चालले पाहिजे. शत्रू राष्ट्राला आपल्या देशाचे अनेक तुकडे करायचे आहे. त्यांना नामोहरम करणे शक्य आहे, मात्र त्यासाठी एकत्र राहिले पाहिजे. ही प्रेरणा छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम महाराजांनी दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले’’. कार्यक्रमाचे संयोजक प्राज भिलारे यांनी केले.