शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

सामाजिक परिवर्तनासाठी भारतीय राज्यघटना

By admin | Updated: November 26, 2014 23:31 IST

सामाजिक परिवर्तनासाठी भारतीय राज्यघटना एक आदर्श स्वरूपाची आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक गंगाधर बनसोडे यांनी केले.

मार्गासनी : सामाजिक परिवर्तनासाठी भारतीय राज्यघटना एक आदर्श स्वरूपाची आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक गंगाधर बनसोडे यांनी केले.
समाज शिक्षण मंडळ विंझर संचालित अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात संविधान  दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक बनसोडे बोलत होते. यावेळी बनसोडे पुढे म्हणाले की, राज्यघटना तयार करत असताना सामाजिक परिवर्तन, राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता आणि लोकशाही मुल्ये ही तीन ध्येय  भारतीय घटनाकारांच्या पुढे होती. त्यानुसार राज्यघटना तयार झाली. पण सध्याच्या राजकारणात ठराविक लोकांच्याच हातात सत्ता आहे. राज्यघटनेतील तत्वानुसार राज्यघटनेचा वापर झाला पाहीजे.
भारतीय राज्यघटना जगातील सर्वात उत्कृष्ठ असून भारतातील लोकांनी त्या घटनेनुसार काम केले पाहीजे, असे  मत मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुभैय्या परदेशी यांनी व्यक्त केले. भारतीय राज्यघटना ही एक आदर्श स्वरुपाची राज्यघटना असून लोकांनी घटनेतील तरतुदीचे काटेखोरपणो पालन केले पाहीजे भारताला महासत्ता बनविण्यासाठी राज्यघटनेचा आधार घेतला पाहीजे असे प्राचार्य डॅा.संजीव लाटे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. प्राध्यापक योगेश श्रीखंडे यांनी  उद्देश पत्रिकेचे वाचन सामुदायिक रित्या केले. 
विशाल दिघे याने प्रास्ताविक केले तर समीर राऊत यांनी सूत्रसंचालन व आभार विद्यापीठ प्रतिनिधी प्रियंका मळेकर हिने मानले. यावेळी जेष्ठ प्राध्यापक बाळासाहेब केंदळे, डॉ.महादेव डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापिक सीमा बागुल, प्राध्यापक रितेश वांगवाड, प्राध्यापक दत्तात्रय घोडके, प्राध्यापक देविदास लांडगे, प्राध्यापक किरण जाधव, प्राध्यापक अंकुश नामदास, प्राध्यापक रामचंद्र मोकाशी आदीसह विद्यीर्थी उपस्थित होते. (वार्ताहर)