शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पुण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा

By admin | Updated: October 29, 2014 00:25 IST

पुणो शहराच्या समस्यांबाबत त्यांचा अभ्यास असल्याने शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा भाजपाच्या पदाधिका:यांनी व्यक्त केली आहे.

पुणो : राज्याचे नूतन मुख्यमंत्री होणा:या देवेंद्र फडणवीस यांना   महानगरांच्या समस्यांची विशेष जाण असल्याने, तसेच विशेषत: पुणो शहराच्या समस्यांबाबत त्यांचा अभ्यास असल्याने शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा भाजपाच्या पदाधिका:यांनी व्यक्त केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुण्यात आपल्या काकांकडे व्हेकेशन बॅचच्या निमित्ताने  फडणवीस यांचे येणो-जाणो होते.  तसेच, वसंत व्याख्यानमालेसह अनेक नामांकीत व्याख्यानमालांमध्ये त्यांनी 
मांडलेले शहराचे अभ्यासपूर्ण विवेचन पाहता त्यांचा शहरासाठी स्वतंत्र कृती आराखडा राहील, असे मत या पदाधिका:यांनी व्यक्त 
केले आहे.(प्रतिनिधी)
 
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली असल्याने शहराचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यास चांगली गती मिळणार आहे. महानगरांच्या समस्यांचा त्यांचा गाढा अभ्यास असल्याने सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, मेट्रो, पीएमपीची दुरवस्था, सांडपाणी, शहराच्या उशाला चार धरणो असूनही असलेली पाणीसमस्या या सोडविण्यासाठी चांगल्या पद्धतीचे नियोजन राज्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल. त्यात शहरातील सर्व आमदार भाजपाचेच असल्याने ही कामे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेगाने मार्गी लागतील.
- खासदार, अनिल शिरोळे, भाजप शहराध्यक्ष
 
नव्या सरकारने व्यापा:यांना दिलेले एलबीटीबाबतचे वचन पाळावे. ते पाळतील याची आम्हाला खात्री आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तसे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले आहे. नव्या सरकारकडून आताच अपेक्षा करणो योग्य होणार नाही. त्यांना अजून सुरुवात तर करू द्या. मात्र, नवे सरकार भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभार करणारे असावे, असे आम्हाला वाटते. स्थानिक बाजाराला प्रोत्साहन द्यावे. व्यापा:यांकडून योग्य कर घ्यावा.
- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, 
सराफ असोसिएशन
 
महाविद्यालयीन जीवनात 1984-85पासून व्हेकेशन बॅचेससाठी अनेकदा पुण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना शहराच्या मूलभूत समस्यांची चांगली जाण आहे. प्रामुख्याने पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कचरासमस्या सोडविण्यासाठी त्यांनी विशेष कृती कार्यक्रम अनेकदा शहरात आपल्या भाषणांमध्ये मांडलेला आहे. त्यामुळे विकासासाठी त्यांचा स्वतंत्र आराखडा असेल. 
- श्रीपाद ढेकणो, 
पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते 
 
निवडणूक होण्यापूर्वी भाजपाने आम्हाला एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. त्याबाबतचा निर्णय त्यांनी त्वरित घ्यावा. त्याबरोबरच व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक यांच्यासंदर्भातील सध्याच्या कायद्यांचा फे रआढावा त्यांनी घ्यावा, अशी आमची नव्या सरकारकडून अपेक्षा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी या दोघांचा फायदा झाला पाहिजे. अन्न व औषधसंदर्भातील भेसळीचा नवा कायदा जाचक आहे. शॉपअॅक्ट परवाना पूर्वी दहा ते वीस रुपयांत मिळत होता, आता त्यासाठी दोन हजार रुपये खर्च होतात. वेगवेगळे कर एकत्र केले पाहिजेत. कर भरण्यासाठी व्यापा:यांचा वेळ आणि खर्च कमी होईल, याचा नव्या सरकारने विचार करावा. नव्या सरकारने जकात आणि एलबीटी दोन्ही काढून टाकावेत.
- पोपटलाल ओसवाल, अध्यक्ष, व्यापारी महासंघ