शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

चासकमान धरणाच्या पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:15 IST

राजगुरूनगर : चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शनिवारी (दि ११) ...

राजगुरूनगर : चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शनिवारी (दि ११) दुपारी चासकमान धरणाच्या सांडव्यावरून २१३० क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

४ ऑगस्ट रोजी चासकमान धरण १०० टक्के भरले होते. गेल्या दोन दिवसापासून चासकमानधरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे १८५० क्युसेक्स, विद्युत गृहातून ८५० क्यूसेक्स विर्सग सुरू असून त्यापैकी ५७० क्युसेक्स कालव्यातून चालू आहे. २८० क्युसेक कि. मी. ०/८१० मधील अतिवाहकातून नदीत पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीत एकूण २१३० क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सर्वांनी सर्तक राहण्याचे आवाहन चासकमान पाटबंधारे विभागाने केले आहे.

फोटो