शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

हडपसर भाजी मंडईमध्ये पाणी साचल्याने विक्रेत्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST

भाजी मंडईमधील समस्या शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तरही समस्या सोडण्यासाठी कोणतीही अंमलबजावणी होत नाही. अडचणीमधील लेखी तक्रार करूनदेखील ...

भाजी मंडईमधील समस्या शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तरही समस्या सोडण्यासाठी कोणतीही अंमलबजावणी होत नाही. अडचणीमधील लेखी तक्रार करूनदेखील तक्रार अर्जावर कोणतीही कारवाई मंडई अधिकारी करीत नाहीत नाही. हे काम मंडई अधिकाऱ्यांचे आहे. चेंबर साफ न झाल्यामुळे पावसाळी चेंबर लाईन तुंबलेले आहे. ती सुद्धा साफ केलेली नाही. यावर पंडित जवाहरलाल नेहरू मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बनकर, मयूर फडतरे, संतोष होले, चंद्रकांत टिळेकर, विमल आरू, बाळा पाटोळे, नीलेश जांभूळकर, पप्पू सूर्यवंशी, नितीन काळे, रामदास लोखंडे, उद्धव लोखंडे आदींनी येथील चेबर साफ करून पुन्हा पाणी साचले जाऊ नये, यासाठी पालिकेने पावले उचलण्याची मागणी केली आहे. लाईन व्यवस्थित केलेल्या नाही. त्यामुळे पाणी साचते. काही ठिकाणी नवीन लाईन टाकण्याची मागणी भाजी विक्रेत्यांनी केली आहे.

कोट

पावसाळ्यापूर्वी पावसाळी ड्रेनेज लाईनची साफसफाई करण्यात आली होती. पुन्हा तुंबल्याने परत साफसफाई करून घेण्यात येईल. तसेच पुढे कोठे ब्लाक झाले असेल तर ते शोधण्यात येईल.

- मारुती तुपे, नगरसेवक मनपा

पाहणी करून कशामुळे पाणी साचते. त्याचे कारण शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील.

-अर्चना आल्हाट, मुकादम, मंडई