शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आचिर्णेत आगीत ऊस खाक

By admin | Updated: December 28, 2014 00:12 IST

३0 लाखांचे नुकसान : ३० एकरांतील ९०० टन ऊस खाक

वैभववाडी : आचिर्णे वडाचा माळ येथे अचानक लागलेल्या आगीमुळे सात शेतकऱ्यांचा ३० एकरातील ऊस जळाला. यात शेतकऱ्यांचा ९०० टन ऊस जळाल्यामुळे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज, शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.आज दुपारी साडेतीनच्या सुमारास आचिर्णे वडाचा माळावरील ऊसशेतीत अचानक आग लागली. यात गावातील सात शेतकऱ्यांनी केलेली ३० एकरांतील ऊस लागवड पूर्णत: जळून खाक झाली. जवळजवळ एकरी ३० टन उत्पन्न अपेक्षित असणारा सुमारे ९०० टन ऊस तासाभरात जळून खाक झाला. आग लागल्याचे समजताच गावातील ग्रामस्थ ती आटोक्यात आणण्यासाठी धावून आले. मात्र, दुपारची वेळ असल्याने आगीच्या भडक्यापुढे कोणाचा टिकाव लागू शकला नाही. हातातोंडाशी आलेले पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजय जाधव, खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. (प्रतिनिधी)