शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अंतर्गत रस्त्यांचा दर्जा सुधारणार

By admin | Updated: March 3, 2016 01:39 IST

तालुक्यातून गावागावांत जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास नको रे बाबा! अशी स्थिती सध्या जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची आहे.

पुणे : तालुक्यातून गावागावांत जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास नको रे बाबा! अशी स्थिती सध्या जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची आहे. मात्र, आता यातील बरेच रस्ते चांगले होणार आहेत. राज्याने नुकतीच घोषीत केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील २१६ किलोमीटर रस्त्यांचा दर्जा सुधारणार आहे. यात २०१५-१६ मधील ६० किलोमीटर व २०१६-१७ मधील १५६.४८ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला असून यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी केंद्राचा १८ हजार कोटींची व राज्य सरकारचा ४० टक्के पकडून या योजनेसाठी २७ हजार कोटी मिळणार आहेत. त्याचप्रमाणे राज्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नुकतीच जाहिर केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील रससत्यांची कामे होती घेतली जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातून रस्त्यांच्या दर्जान्नतीसाठी २०१५ - २०१६ मध्ये सुमारे ६० किलोमीटर लांबीची कामे व २०१६-१७ मध्ये १५६.४८ किलोमीटर लांबीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना आता गती मिळणार असून त्यांचा दर्जा सुधारणार आहे. यात सर्वात जास्त शिरूर तालुक्यात २२.११ किमीचे रस्ते, त्यानंतर इंदापूर २१.५०, खेड २०, दौंड १९.५०, जुन्नर १९, मावळ १७, पुरंदर १५.७०, हवेली १४.५०, भोर १३.२०, मुळशी ८.५, तर वेल्हे ८ असे २१६ किलोमीटरच्या रस्त्यांचा दर्जा सुधारणार आहे. जिल्ह्यातील २१६ किलोमीटर रसत्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी आंम्ही प्रस्ताव तयार केले असून ते प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविले आहेत. ते अंतिम टप्पयात असून लवकरच त्याला मंजुरी मिळू शकते, असे सार्वजनिक बांधकामचे अभियंता आर.वाय. पाटील यांनी सांगितले.(प्रतिनिधी)